MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबई: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जे विद्यार्थी एमपीएससीची पूर्व परीक्षा पास होतील, मात्र मुख्य परीक्षा पास होऊ शकणार नाहीत, आता अशा विद्यार्थ्यांनाही नोकरीत प्राधान्य देण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याची उच्च माहिती व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरतीत विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न – उत्तरे

औरंगाबाद: कोणतीही सरकारी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञानावर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. प्रत्येक मुलाखत आणि परीक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न आणि उत्तरे विचारली जातात. आज आपण सामान्य ज्ञानाशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत. 1) कोणत्या शहराला एका दिवसासाठी भारताची राजधानी म्हणून घोषित करण्यात आले? उत्तर : अलाहाबाद (1858 मध्ये, ईस्ट […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरतीसाठी महत्वाचे प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ➡️ नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ➡️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ➡️ रशिया 4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam) 5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे? ➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia […]

अधिक वाचा..

युरीया खताबाबत मोदी सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय…

मुंबई: देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. खतांचे अनुदान कमी होऊन खताची उपलब्धता वाढावी, यासाठी सरकारने नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या आहेत. यामुळे शेतकरीऱ्यांचे पैसे वाचतील आणि भारत खताबाबत लवकर स्वयंपूर्ण होऊ शकेल असा सरकारचा दावा आहे. शिवाय सरकारवरीलही अनुदानाचा भार कमी होणार आहे. नॅनो युरियाची विक्री वाढवण्याच्या सूचना मोदी सरकारने खत कंपन्यांना […]

अधिक वाचा..

10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

औरंगाबाद: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेत 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी हा नियम बंधनकारक नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती असणं बंधनकारक आहे. शाळेत किमान 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. किमान 75 टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांनाच परीक्षेची प्रवेशपत्रे दिली जातील. सर्व शाळा-महाविद्यालयांना शिक्षण […]

अधिक वाचा..

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न आणि उत्तर…

1) शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती? 1) 369 2) 547 3) 639 ✅ 4) 912 2) धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात? 1) सोडियम क्लोरेट ✅ 2) मायका 3) मोरचुद 4) कॉपर टिन 3) जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 2) त्या वस्तूची […]

अधिक वाचा..

तूपाच्या नियमित वापरासंबंधी काही महत्त्वपूर्ण माहिती…

१) तूपाची बरणी कधीही फ्रीजमधे ठेवू नये. तूपाची फोडणी देऊ नये. कच्च्या तूपाचे सेवन करावे. कोणताही पदार्थ कधीच तूपात तळू नये. २) तूपाचे सेवन नेहमीच गरम पदार्थासोबत करावे. (उदा. गरम दूध, गरम पाणी, गरम पोळी-चपाती, गरम वरण-भात इत्यादी.) ३) प्रत्येक वेळेस जेवढे पाहिजे असेल तेवढेच तूप बरणीतून काढून घेऊन बंद बरणी पुन्हा नेहमीच्या सुरक्षित ठीकाणी […]

अधिक वाचा..
farmer

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत असून देशातील लाखो शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. मोदी सरकार या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर सरकार दरवर्षी 2,000 रुपयांचे ३ हप्ते पाठवते. या योजनेत वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. आता आणखी एका बदलाची चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. नव्या नियमानुसार आता पती-पत्नीही PM […]

अधिक वाचा..
Acidity

सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती नक्की वाचा…

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. कधीच अंडी, मासे व इतर मांसाहार करु नका नाहीतर मृत्यू लवकरच आहे. २) जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिऊ नका. अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे. ३) जेवणानंतर फळं खाणं टाळावं. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल. घराबाहेर बनवलेले अन्नपदार्थ टाळावे. ४) […]

अधिक वाचा..

नोटरीवरून होणार खरेदीखत; न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल…

पुणेः नोटरी दस्ताबाबत अद्याप अनेक गैरसमज आहेत. नोटरी दस्त सहा महिने चालतो, त्याला कायदेशीर मान्यता नसते. त्यांचे पुढील प्रतिज्ञापत्रापेक्षा तहसीलदार यांच्याकडे केलेल्या प्रतिज्ञापत्राला महत्व असते. त्यामुळे गैरसमजातून अनेक नागरिक आपल्या रकमांची अथवा कराराची नोंद करण्याचे टाळतात. अनेकदा गुंठेवारी कायदा अथवा तत्सम तांत्रीक बाबीमुळे नोंदणीकृत दस्ताला अडचणी येतात. अशा वेळी तांत्रीक अडचणी दूर होईपर्यंत आपल्या रकमा […]

अधिक वाचा..