च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं जातं की, पाणी प्यायल्याने त्वचेवर पुरळ येत नाही. तर कधी सांगितलं जातं की, च्युइंगम खाल्ल्याने चेहरा बारीक होतो. यातील जास्तीत जास्त गोष्टी या गैरसमज असतात. त्वचेसंबंधी काही गैरसमज  एक्नेसाठी पाणी  पाणी प्यायल्याने त्वचेवरील एक्ने दूर होत नाहीत. पाणी प्यायल्याने त्वचेचं […]

अधिक वाचा..

स्वायत्ततेकडून गुणवत्तेकडे! उच्च शिक्षणाची नवी झेप पिल्लई विद्यापीठाच्या उद्घाटनाने ज्ञानयुगाची नवी सुरुवात

नवी मुंबई: नवी मुंबईत स्थापन झालेले पिल्लई विद्यापीठ हे राज्यातील पहिले खाजगी विद्यापीठ असून महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे व ऐतिहासिक पाऊल आहे. स्वायत्ततेचा अर्थ केवळ अधिकार नसून ती गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याची मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नवी मुंबई, पनवेल येथे राज्यातील […]

अधिक वाचा..

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी व सामान्य ज्ञान

महाराष्ट्रातील बदललेली जिल्हा व तालुका नावे औरंगाबाद जिल्हा → छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद जिल्हा → धाराशिव अहमदनगर जिल्हा → अहिल्यानगर वेहळे तालुका → राजगड अंदमान–निकोबार बेटांची नवीन नावे पोर्ट ब्लेअर → श्री विजय पुरम रोज आयलंड → सुभाषचंद्र बोस द्वीप नील आयलंड → शहीद द्वीप हेवलॉक आयलंड → स्वराज द्वीप राष्ट्रपती भवनातील बदललेली नावे दरबार हॉल […]

अधिक वाचा..

विद्येच्या दैवताला शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन

मुंबई: समाजातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून येत्या गणेशोत्सवात विद्येची देवता गणरायाचरणी हार, फुले, मोदकांसह वह्या पेन, पेन्सिल व शैक्षणिक साहित्य अर्पण करून समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावे असे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’ व ‘सुमनालय फाउंडेशन’ च्या वतीने राज्यातील गणेशभक्त व गणेश मंडळांना करण्यात आले आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी […]

अधिक वाचा..

सविंदणे येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री गुरुदेव दत्त विद्यालय येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्ट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे प्रमुख प्रणेते ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष रवींद्र ढगे,आपटी असून, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांच्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई: बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान […]

अधिक वाचा..

अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन

अंजलीताई शासनाचा जी आर काढण्याची प्रक्रिया आधी समजून घ्या मुंबई: अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. शासनाच्या कार्य नियमावलीनुसार ( रुल्स ऑफ […]

अधिक वाचा..

ज्ञानसंपादनासाठी विद्यार्थ्यांनी वाचनकक्षा रुंदावणे गरजेचे

मुंबई शहर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मुंबई: युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे. वाचनातून प्रगल्भता येते. विविध विषयांतील माहिती व ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली वाचनकक्षा रुंदवावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे ग्रंथालय संचालनालय, मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर […]

अधिक वाचा..

अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला; उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ कीर्तनकार डॉ किसन महाराज साखरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली मुंबई: संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार, आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्रातला ज्ञानतारा निखळला आहे. अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा प्रचार-प्रसार करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठ आणि सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

मुंबई: सिद्धांता नॉलेज फाउंडेशन (IKS – Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक फाउंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचा संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते.नविन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना […]

अधिक वाचा..