आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण सुविधा शून्य!

गडचिरोली-चंद्रपूरसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात मुंबई: राज्य सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत असताना दुसरीकडे विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. रिक्त पदे, बजेट कपात आणि औषध खरेदीतील गैरव्यवहारामुळे आरोग्य विभाग ‘राम भरोसे’ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेत विरोधकांच्या […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! माजी आमदार जीवन दैश यांचा राजीनामा; ‘पक्षात नैतिकता उरली नाही’ असा आरोप

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार जीवन प्रदीप दैश यांनी शुक्रवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर करत पक्षावर नैतिकता ढासळल्याचा गंभीर आरोप केला.तीन वेळा आमदार राहिलेले दैश यांनी दोन दिवसांपूर्वी एका घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याचा तीव्र विरोध दर्शवला होता. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नेतृत्वात बदल! सुनेत्रा पवार बारामतीकडे रवाना, तो पर्यत मंत्रालयात न येण्याचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण साक्षी ठरला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या पदावर सुनेत्रा अजितदादा पवार यांची वर्णी लागली असून, शनिवारी सायंकाळी राजभवनात अतिशय साध्या आणि गंभीर वातावरणात त्यांचा शपथविधी पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमावर दुःखाचे सावट होते. सुनेत्रा पवार यांनी अत्यंत गांभीर्याने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेटसाठी केवळ ५ दिवस शिल्लक, आता मुदतवाढ नाही थेट कारवाई सुरू होणार

संभाजीनगर: महाराष्ट्रात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी HSRP प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. अंतिम मुदत: १५ ऑगस्ट २०२५ त्यानंतर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे दंड किती ₹१,००० ते ₹१०,००० पर्यंत दंड वायुवेग पथक थेट कारवाई करणार म्हणून झाली होती मुदतवाढ ऑनलाइन बुकिंग अडचणी फिटमेंट सेंटरवरील गर्दी ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव प्लेट्सची मर्यादित उपलब्धता […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

भाजप अध्यक्षपदाची सूत्रे संघाच्याच हातात! ‘या’ नेत्याची निवड निश्चित फक्त अधिकृत घोषणा बाकी

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) अध्यक्षपदाच्या निवडीवरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. नवीन अध्यक्षाचे नाव अंतिम झाले असून, पावसाळी अधिवेशनापूर्वी त्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) प्रमुख नेत्यांच्या मते, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हेच पक्षाचे नवे अध्यक्ष असतील. या निवडीमागे संघाची पार्श्वभूमी आणि पक्षातील संघटनात्मक कामाचा दीर्घ […]

अधिक वाचा..

अत्यवस्थ रुग्ण २४ तास उपचाराविना, शीव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

मुंबई: खासगी रुग्णालयातील रुग्णांना दाखल करून घ्यायचे नाही’ अशी आडमुठी भूमिका घेत शीव रुग्णालयातील ट्रॉमा केअरमधील डॉक्टरने सोलापूरहून गंभीर अवस्थेत आणलेल्या ८७ वर्षीय रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ तास स्ट्रेचरवरच असलेला रुग्ण उपचाराची वाट पाहत होता. उपचारासाठी नातेवाईक विनवण्या करीत होते, मात्र डॉक्टराला पाझर फुटला नाही. अखेर रुग्णालयाचे अधिष्ठाता मोहन जोशी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात रवी काळेंनी अशोक पवारांची साथ सोडल्याने राजकीय वातावरण तापले

शिरुर (तेजस फडके): अजित पवारांनी शरद पवारांविरूद्ध बंड करून सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडत आहे.. या घटनेचे पडसाद आता शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमटले असून राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. आमदार ॲड.अशोक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले. मात्र, अशोक पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ साठी उरले फक्त पाचच दिवस अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते उदघाट्न 

शिरुर (तेजस फडके) आर एम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘रांजणगाव मॅरेथॉन’ 2022 या स्पर्धेचे आयोजन रांजणगाव गणपती येथे होत असून या स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन सिनेअभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत २ लाखांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. […]

अधिक वाचा..