मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते, या आजाराचा मोठा धोका, ही आहेत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत […]

अधिक वाचा..

आई-वडिलांनी मोबाईल घेण्यास नकार दिल्याने 16 वर्षीय मुलाने संपवले जीवन

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून १६ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, अशाप्रकारच्या वाढत्या घटनांमुळे पालकांसमोर एक मोठे आव्हान बनत चालले आहे. नेमक प्रकरण काय मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील असलेला हा मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत संभाजीनगरच्या वाळूज परिसरात राहत होता. हा […]

अधिक वाचा..

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी

संभाजीनगर: सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक केलं असून यासाठी शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ ॲप सुरू केलं आहे. त्यामुळे, आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता, काही मिनिटांत स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं केवायसी पूर्ण करू शकतात. यासाठी फक्त तुमचा आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणं गरजेच आहे. ई-केवायसी कशी कराल (Step-by-Step मार्गदर्शन) १) ॲप्स डाउनलोड करा:  […]

अधिक वाचा..

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा या चुका

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते. पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात. त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात. त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात. अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला […]

अधिक वाचा..

मोबाईल पकडण्याची योग्य पद्धत कोणती

आजकाल मोबाईल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भागच झाला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल सतत आपल्या हातातच असतो. मोबाईलच्या सतत वापराने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी, झोप न लागणे असे त्रास अनेकांना होतात. पण मोबाईल चुकीच्या पद्धतीने पकडल्यामुळेही मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी अनेकांच्या कायमची मागे लागली आहे. मोबाईल बघताना शक्यतो आपण आपल्या बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या पोझिशन किंवा […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीला दमदाटी करत मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रात्रीच्या सुमारास पायी चाललेल्या व्यक्तीला 2 अज्ञात युवकांनी शिवीगाळ, दमदाटी करत त्याचा महागडा मोबाईल बळजबरीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पिंपळे जगताप रस्त्याने अल अमीन कॉलेज जवळून राम होळंबे हे […]

अधिक वाचा..