नगरपरिषदेचे अधिकारी सुभाष चौकाकडे जाणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करणार का…?

शिरुर (तेजस फडके): “शिरूरच्या बाजारपेठेत अतिक्रमण करत बांधकाम सुरू,नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” असे वृत्त “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केले होते. तसेच याबाबत शिरुर नगरपालिकेकडे सुरेश खांडरे यांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत शैलेश किसनराव खांडरे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” कडे लेखी खुलासा केला असुन सुभाष चौकातील त्या चौकामधील सर्वच बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या […]

अधिक वाचा..

महानगपालिका अवलंबणार पे अँड पार्क धोरण

औरंगाबाद: शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मनपा प्रशासनाने आजपर्यंत नियोजन न केल्याने शहरातील पार्किंग धोरण सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. अशा स्थितीत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पे अँड पार्कच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य १३ ठिकाणी पे अँड पार्कचे धोरण अवलंबण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील बांधकाम पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि स्मार्ट […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरीषदेच्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजपनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून हायजॅक

इतर पक्षांना डावलल्याने नाराजीचा सुर शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेत लुडबुड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून वारंवार होत आहे. शिरुर नगर परीषदेच्या वतीने होणाऱ्या व्यापारी संकुलाच्या भुमिपुजनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे फोटो झळकत आहे. शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), मनसे, भाजप यांना डावलण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉग्रेसकडून होत आहे. यामुळे नगर परीषदेवर टिका होत असून मुख्याधिकारी नक्की […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेतील फक्त २ वर्षांच्या नाहीतर मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा…

मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महानगरपालिकेतील मागील 2 वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भारतीय जनता पक्ष स्वतःच भ्रष्टाचारात लिप्त झालेला असून आरोप मात्र विरोधी पक्ष व विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या संस्थांवर करत आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी कशाला करता मागील […]

अधिक वाचा..