अखेर एकमताने नेपाळच्या नवीन पंतप्रधानाच नाव ठरलं

नेपाळ: भारताच्या शेजारचा छोटासा देश नेपाळ मागच्या तीन दिवसांपासून हिंसाचारामध्ये होरपळत आहे. सोशल मिडिया बॅनवरुन सुरु झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं. अवघ्या दोन दिवसात के.पी. शर्मा ओली यांचं सरकार कोसळलं. जेन-Z समर्थकांनी केलेल्या आंदोलनात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. नेते, मंत्र्‍यांना पळवून पळवून मारण्यात आलं. हा राग आणि चिडीमागे मुख्य कारण होतं, नेपाळमधला भ्रष्टाचार […]

अधिक वाचा..

गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर

पुणे: पुण्यात गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी निषेध व्यक्त केला. गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू असून महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावर असल्याची टीका नायकवडी यांनी केली. त्यामुळे या गोरक्षकांच्या मुद्यावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इद्रिस नायकवडी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. गोरक्षणाच्या […]

अधिक वाचा..

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतून ते नाव वगळल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पुणे: महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचना भाजपचे पालिकेतील माजी पदाधिकारी आणि नेत्यांना अनुकूल झाली आहे. मात्र, भाजपच्या काही माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडल्यामुळे अनसेफ झाले आहेत. नगरविकास खाते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदेसेनेच्या शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रभागरचना सेफ झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांचे प्रभाग तोडले आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाची कोंडी झाली […]

अधिक वाचा..

सणसवाडीत ‘श्रीदत्त पार्क’ नावाने बेकायदेशीर प्लॉटिंग करून रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना देतायेत त्रास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील मौजे सणसवाडी येथील सर्वे/गट नं. ८ मध्ये अजित हिरामण दरेकर व नवनाथ विष्णू दरेकर (रा. सणसवाडी, पाटील मळा, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांनी तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून ‘श्रीदत्त पार्क’ या नावाने अवैध प्लॉटिंग सुरू केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहीवाशी शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकरी व ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार –सदर प्लॉटिंग […]

अधिक वाचा..

उपराष्ट्रपती पदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांचंच नाव का; यामागे भाजपची नेमकी रणनीती काय?

मुंबई: भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर केलं आहे. माजी उपराष्ट्रपदी जगदीप धनकड यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन उपराष्ट्रपती कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. या पदासाठी बरेच नावही चर्चेत होते. मात्र, राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत भाजपने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विशेष म्हणजे भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा […]

अधिक वाचा..

एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

मुंबई: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार निश्चित केला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केल्याची घोषणा करण्यात आली. एनडीएच्या संसदीय मंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राधाकृष्णन यांच्या निवडीमागे अनेक राजकीय आणि धोरणात्मक समीकरणे असल्याचे दिसून येते. उमेदवारीमागील प्रमुख कारणे एनडीएने […]

अधिक वाचा..

चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात ‘हे’ आजार

आरोग्य भारतात मिठाचा जास्त वापर ही एक मोठी समस्या बनली आहे. ICMR-NIE शास्त्रज्ञांच्या मते, यामुळे लोकांना हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हृदयरोग आणि किडनीच्या समस्या उद्भवत आहेत. शास्त्रज्ञांनी ही समस्या कमी करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. ते कमी सोडियम असलेल्या मीठाच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. पंजाब आणि तेलंगणामध्ये तीन वर्षांचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे, […]

अधिक वाचा..

काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नादात भाजपाच काँग्रेसयुक्त झाला; भाजपाकडे नेतृत्व व कार्यकर्त्यांचा अभाव

खडकवासला येथे काँग्रेसच्या दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ; कार्यशाळेत आगामी काळातील कार्यक्रमांची रुपरेषा व कृती कार्यक्रमांची आखणी पुणे: काँग्रेस पक्ष हा देशातील सर्वात जुना व अनुभवी पक्ष असून काँग्रेस विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. काँग्रेसकडे सक्षम व समर्थ नेतृत्व व कार्यकर्ते आहेत. तर भाजपा दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. मुख्यमंत्र्याच्या आजूबाजूला व मंत्रीमंडळाकडे पाहिले तर काँग्रेसचेच […]

अधिक वाचा..

स्टॅम्प पेपरवरील ‘ताबे-इसार-पावती’ नावाने नोटरी चालणार नाही…

मुंबई: केवळ नोटरी केलेला व स्टॅम्प शुल्क न भरता तयार केलेला विक्री करार कायदेशीर नसून, तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. बीडच्या सलीम बेग यांनी सय्यद नविद यांच्याशी ९२.५ लाखांमध्ये जमीन विक्रीचा करार केला. हा करार २६ जून २०२० रोजी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर “ताबे-इसार-पावती” या नावाने […]

अधिक वाचा..

ॲम्बुलन्स खरेदीच्या टेंडर प्रक्रियेत श्रीकांत शिंदेंचे नाव का जोडलं जातय

मुंबई: राज्यातील ॲम्बुलन्स घोटाळ्यावरील आरोपांवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची स्पष्टीकरण दिलं असून विरोधक नुकताच दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अॅम्ब्युलन्स खरेदी करण्याचा निर्णय 2019 सालीच घेतला होता, पण हे प्रकरण न्यायालयात गेल्याने खरेदीला विलंब झाल्याचं आबिटकर म्हणाले. अॅम्ब्युलन्स खरेदी प्रक्रिया ही शासनाच्या नियमाप्रमाणे झाली आहे. एका कंपनीत काय झाले असेल तर त्याचा शासनाशी सबंध […]

अधिक वाचा..