बनावट बियाणे-खत विक्रेत्यांची आता खैर नाही; शिवराज सिंह चौहान

शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे  छत्तीसगड: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडमधील कृषी मेळाव्यात हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत नवे कृषी कायदे आणणार असल्याचं स्पष्ट केलं. या प्रस्तावित कायद्यांमध्ये […]

अधिक वाचा..

आता 100 टक्के टोलमाफी, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय…

मुंबई: केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना फायदा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकारने राज्यातील 3महामार्गांवर सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिली आहे. कोणत्या वाहनांना टोलमाफी मिळणार राज्य सरकारचा हा निर्णय आता […]

अधिक वाचा..

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आता पवित्र पोर्टलवरून

संभाजीनगर: महाराष्ट्रातील खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये आता मोठा बदल होणार आहे! लवकरच प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथपाल यांसारखी पदे देखील ‘पवित्र पोर्टल’ द्वारे भरली जातील. शालेय शिक्षण विभागाने तसा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सध्या राज्यात सुमारे २५,००० शिक्षकेतर कर्मचारी पदे मंजूर आहेत, त्यापैकी ९,५०० ते १०,००० पदे रिक्त आहेत. ही […]

अधिक वाचा..

शेतकरी म्हणाला, आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री […]

अधिक वाचा..

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे, आता जोमाने तयारीला लागा…

मुंबई: तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. एमपीएससीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात […]

अधिक वाचा..

आता रक्तही महागलं; एका बॅगसाठी मोजावे लागणार इतके रुपये…

औरंगाबाद: महाराष्ट्रात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नारिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णाच्या आरोग्यासाठी गरजेचं […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकारने आता…

नागपूर: महाराष्ट्र विरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. विधान सभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाजन […]

अधिक वाचा..