बनावट बियाणे-खत विक्रेत्यांची आता खैर नाही; शिवराज सिंह चौहान
शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी संसदेत नवे कृषी कायदे छत्तीसगड: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडमधील कृषी मेळाव्यात हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दुर्ग जिल्ह्यातील गिरहोला आणि खपरी गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांनी शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत नवे कृषी कायदे आणणार असल्याचं स्पष्ट केलं. या प्रस्तावित कायद्यांमध्ये […]
अधिक वाचा..