मायग्रेन का होतो

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे, जी सामान्य डोकेदुखी पेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात तीव्र वेदना होतात, जी अनेक तासांपासून अनेक दिवसांपर्यंत टिकू शकते. ही फक्त डोकेदुखी नाही, तर एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे, ज्यात मळमळ, उलट्या आणि प्रकाश नि आवाजाचा त्रास यासारखी लक्षणे देखील दिसून येतात. मायग्रेनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत- ऑरा […]

अधिक वाचा..

आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्यास काय करावे

आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला कशी मदत केली जाऊ शकते ते समजून घेऊया. बऱ्याच वेळा, लोकांच्या निराशा आणि दुःखाच्या भावना इतक्या तीव्र होतात की, ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. नैराश्य, गंभीर आघात किंवा मानसिक समस्या प्रत्येकावर परिणाम करतात. जेव्हा या समस्या खूप वाढतात तेव्हा आत्महत्ये सारखे विचार येतात. परंतु, जर लोकांना अशा भावनांवर नियंत्रण कसे […]

अधिक वाचा..

चक्कर का येते

चक्कर येण्याची कारणे एवढी आहेत की, नुसती वाचतानाच चक्कर येईल. ‘चक्कर येणे’ म्हणजे गरगरणे. अर्थात त्या व्यक्तीस स्वत:/आजुबाजुचे जग गरगर फिरते आहे, अशी भावना होणे. काही रोगांमध्ये गरगरणे/ चक्कर येणे एवढाच त्रास होतो. काही आजारांमध्ये मात्र डोळ्यांपुढे अंधारी येणे, उभे असल्यास खाली पडणे, बेशुद्ध होणे आदी घटना ही घडतात. नुसते गरगरणे/ चक्कर येणे त्रास अंतकर्ण, […]

अधिक वाचा..

तुम्ही रात्री घरातील Wifi बंद न करता झोपता का? उद्भवू शकतील हे गंभीर आजार

जवळपास सर्वांच्याच घरी आजकाल वायफाय हा असतोच. मग ते वर्क फ्रॉम होमसाठी असो किंवा मग सोशल नेटवर्किंग असो घरात वायफाय असणं आत फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे वायफाय राउटर हा आता जवळजवळ सगळ्याच घरात असतोच. राउटरमुळे लोक दिवस रात्र फास्ट स्पीडमध्ये इंटरनेट वापरु शकतात. एकदा का हा राउटर घरी घेतला आणि त्याचे महिन्याचे पैसे भरले […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा ‘हे’ ५ बदल, अपचन – डिहायड्रेशन होणार नाही 

दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास होऊ शकतात हे गंभीर परिणाम

आवश्यक पोषणतत्त्वांमध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते हाडांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, रोगप्रतिकारक यंत्रणा समर्थनासाठी आणि शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जगभरात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता असते की त्यांच्या व्हिटॅमिन डीच्या पातळीची संख्या एका आकड्यात असते. तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात होणारे गंभीर आजार कोणते

१) श्वसनसंस्थेचे विषाणूजन्य आजार:- इंफ्लुएन्झा, न्युमोनिया, मेनिनजायटिस (मेंदूज्वर), स्वाईनफ्लू, कोरोना अशा आजारांच्या विषाणूंचे प्रमाण वाढते. या आजारात उद्भवणाऱ्या सर्दी, शिंका, खोकल्यामधून हे विषाणू पसरतात आणि त्यांच्या सानिध्यात असणाऱ्या इतर व्यक्तींच्या श्वासामधून त्यांच्या शरीरात जाऊन त्यांनाही या आजारांची लागण होते. तसेच दमा, जुना खोकला (ब्रॉन्कायटिस) असे आजार बळावतात. २) डासांमधून पसरणारे आजार:- पावसाळ्यात सर्वत्र जमा होणाऱ्या पाण्यामध्ये […]

अधिक वाचा..

पोटाचा कॅन्सर कसा होतो

पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात. ◆जवस चटणी खा व हार्ट अटॅकला दूर ठेवा. ◆पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे, ◆‎भुक कमी होणे, ◆अपचनाच्या तक्रारी उद्भवणे, ●‎जेवणानंतर अस्वस्थ वाटणे, ◆‎मळमळ किंवा […]

अधिक वाचा..