‘डिक्की’ने नवउद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे

मुंबई: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टँड अप इंडिया’ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी ‘डिक्की’तर्फे स्वावलंबन संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. देशहितासाठी नवीन उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेऊन कार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) तर्फे ‘स्टँड अप इंडिया’अंतर्गत स्वावलंबन संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात […]

अधिक वाचा..

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये […]

अधिक वाचा..

जातेगाव बुद्रुकला खाजगी कार्यक्रमात शालेय मुले वेठीस

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका खाजगी कार्यक्रमासाठी शालेय मुलांना तब्बल 3 ते 4 तास वेठीस धरल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे नुकतेच एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला […]

अधिक वाचा..

शिंदे – फडणवीस सरकारबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड कारण…

मुंबई: सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला जात आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहे. याबाबत जनतेमध्ये असंतोष आहे. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकारच्यावतीने १७ डिसेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे यासर्वावर विचार राष्ट्रवादीच्या बैठकीत केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत […]

अधिक वाचा..

आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘इतकं’ शिक्षण लागणारच

पुणे: ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान *सातवी पास* असण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून गावाचे कारभार पाहण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा घालण्यात आली आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केल्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायत सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान *सातवी पास* असणे आवश्यक आहे. सातवी पासचे […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी बाप्पुसाहेब शिंदे यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील सुपुत्र बाप्पुसाहेब शिंदे यांची नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी निवड झाली असुन शिरुर-हवेली तसेच हडपसर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. […]

अधिक वाचा..

घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज पवार बिनविरोध

शिरुर: घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज अशोक पवार यांची तर उपाध्यक्ष पदी पोपट भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड. अशोक पवार हेच कारखान्याचे अध्यक्ष होतील, असे गृहित धरले जात असतानाच अनपेक्षितपणे रावसाहेबदादा […]

अधिक वाचा..

जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई…

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणूनबुजून व सुडबुद्धीने विनयभंगाची कारवाई करण्यात आली असून जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. कळवा – मुंब्रा उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर श्रेयवादाची टिका केली होती त्यातूनच ही कारवाई झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले. […]

अधिक वाचा..

कासारीच्या उपसरपंचपदी रोहिणी रासकर बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी रोहिणी दत्तात्रय रासकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी दिली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचातचे उपसरपंच गोपाळ भुजबळ यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व […]

अधिक वाचा..

नोटबंदी व जीएसटीने हिंदुस्थानची अर्थव्यवस्था बर्बाद केली; राहुल गांधी

मुंबई: नरेंद्र मोदी यांनी आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी रात्री 8 वाजता टीव्ही वर येऊन हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केल्या. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करुन देशातील उद्योगांवर मोठा आघात केला. नरेंद्र मोदी यांच्या या दोन्ही निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था बर्बाद केली, असा घणाघाती हल्ला खासदार राहुलजी गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील दुस-या […]

अधिक वाचा..