वैध कारणांशिवाय सासर सोडणाऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क मिळणार नाही

बिलासपूर: वैध आणि पुरेसे कारण नसताना पती व सासरच्या मंडळींपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेला पोटगी (Alimony) मिळण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बिलासपूर येथील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा निर्णय 27 जानेवारी रोजी बिलासपूर येथील एका रहिवाशाच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात […]

अधिक वाचा..

तुम्ही सतत आजारी पडताय का, ही असू शकतात त्यामागची कारण

१) तुमचा आहार योग्य आहे का आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते. २) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे. ३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय […]

अधिक वाचा..

चांगले दही न बनण्याची कारणे

बहुतांशी दही चांगले जमत नाही. विशेषतः भांड्यात वर दही असते, तर खाली आंबट पाणी असते. दह्याला जळकट किंवा धुरकट वास येतो. हे टाळण्यासाठी व उत्तम दही लागण्यासाठी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे. 1) दूध गरम करतेवेळी चूल किंवा धूर येणाऱ्या चुल्ह्याचा वापर केल्यास. 2) दूध गरम करतेवेळी न हलवल्यामुळे भांड्यास खाली दूध चिकटून ते जळते. 3) […]

अधिक वाचा..

लोक झोपेत बडबड का करतात, किंवा झोपेत का चालतात? कारणं वाचून खरंच आश्चर्य वाटेल…

जवळ झोपलेलं कुणी जर अचानक झोपेत बडबड करायला लागलं किंवा काही बोलायला लागलं तर नक्कीच कुणीही घाबरेल. आपल्यासोबतही असं कधी झालेलं असू शकतं. तसेच काही लोक रात्री झोपेतच चालायला लागतात. त्यांना माहीत नसतं की, ते कुठे जात आहेत, का जात आहेत. या दोन्ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळतात. पण या समस्या कशामुळे होतात, याची कारणं काय […]

अधिक वाचा..

अर्धशिशीचा त्रास वाढवणारी ‘ही’ आहेत कारणे

जगातल्या 15 ते 20 टक्के लोकांना अर्धशिशीने ग्रासलेलं आहे. मेंदूचा एकाच भागात असह्य वेदना होतात, तेव्हा हा त्रास होतो. नेहमीच्या डोकेदुखीपेक्षा हा त्रास निराळा असतो आणि त्रासही जास्त असतो. अर्धशिशीचा त्रास असणाऱ्या लोकांना ठराविक काळानंतर हा त्रास होतच राहतो. पण हा त्रास मागे लागलेला असला, तरी जीवनशैलीत काही छोटे बदल करून या त्रासावर नियंत्रण मिळवता […]

अधिक वाचा..

दातांना ठणक लागण्यामागची कारण

हल्ली आपण बघतो आहोत की बहुतांश लोकांच्या दातांच्या तक्रारी खूप जास्त वाढल्या आहेत. थंड किंवा गरम पदार्थ खाण्यात आले की लगेचच काही लोकांचे दात ठणकतात. त्यांच्यातून अक्षरश: वेदना होतात आणि त्या स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसून येतात. लहान मुलांनाही हल्ली असाच त्रास बऱ्याच प्रमाणात होत आहे हा त्रास नेमका का होतो, दात सेन्सिटीव्ह होण्यामागची कारणं काय आणि […]

अधिक वाचा..

कान टोचण्यामागची ही आहेत मोठी कारणे

कान टोचणे ही फक्त फॅशन नाही, तर हे भारतीय संस्कारांचा महत्त्वाचा भाग आहे. येथे मुली कान आणि नाक दोन्हीही टोचतात आज काल तरुणसुध्दा फॅशनच्या नावाखाली कान टोचत आहेत. भारताच्या अनेक राज्यांमध्ये आजही कर्णवेध संस्कार होतात ज्यामध्ये बालक आणि बालिकांचे कान टोचले जातात. कान टोचण्याची पध्दत ही उगच सुरु केलेली नाही.यामागे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कानाच्या […]

अधिक वाचा..

कोकण मराठी साहित्य परिषदेचा काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध

रत्नागिरी: राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदी विषयाची सक्ती नसावी, अशी भूमिका निर्माण झाली आहे. राजकारण्यांबरोबरच साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचे योगदान असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेने सुद्धा आता काही महत्त्वाची कारणे देत हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध दर्शवला आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दृष्टीने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारिरीक आणि बौद्धीक क्षमतेचा विचार करता पहिलीपासून […]

अधिक वाचा..

सकाळी सकाळी उठल्यानंतर उदास वाटणे, चिंता वाटणे अति विचार येण्यामागे कोणती कारणे असू शकतात

1) बायोलॉजिक कारणे… शरीरातील स्ट्रेस हार्मोन अनेकदा तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा एक तास हा हार्मोन जास्त गतिशील असतो, यामुळे एंग्झायटी येऊ शकते. 2) एंग्झायटीचा आजार… सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तुम्हाला एंग्झायटीचा आजार असू शकतो. जर सहा महिने नियमित तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चिंता किंवा ताण तणाव जाणवत […]

अधिक वाचा..

पोलीस यंत्रणांनी महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात […]

अधिक वाचा..