वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकण्याआधी थांबा! हे नियम न पाळल्यास होणार मोठं नुकसान

औरंगाबाद: वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे नियम गुंतागुंतीचे असतात. फक्त सातबारा किंवा मालमत्ता उताऱ्यावर नाव आहे म्हणजे संपूर्ण मालकी मिळाली, असे समजणे चुकीचे ठरू शकते. अनेक प्रकरणांमध्ये मालमत्ता अजूनही संयुक्त स्वरूपात असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते. संयुक्त मालमत्ता असल्यास काय धोके संभवतात मालमत्ता संयुक्त असल्यास कोणताही एक भागधारक एकतर्फी विक्री करू […]

अधिक वाचा..

सेंट जोसेफ स्कूलचा CBSE दहावी निकाल 100%; शाळेचा गुणवत्ता आणि यशाचा नवा उच्चांक

दोन विद्यार्थ्यांना 99% गुण शिरूर (अरुणकुमार मोटे): नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या निकालात शिरूरच्या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिश्रमाचा ठसा उमटवत सलग सहाव्या वर्षी 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 108 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष […]

अधिक वाचा..

वाहतुकीचे नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट अधिक दंड; जाणून घ्या दंडाची नवीन रक्कम

मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे. पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास पूर्वी: ₹100 दंड आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स […]

अधिक वाचा..
ashok-pawar-mauli-katke

शिरूर-हवेली विधानसभा निवडणूकीचा Live निकाल…

शिरूर (तेजस फडके / अरुणकुमार मोटे): शिरूर-हवेली मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटे यांच्या विरोधात लढत झाली. निवडणूकीचा निकाल आज (शनिवार) लागणार असून, माऊली कटके विजयी झाले आहेत. Live निकाल… माऊली कटके यांना पहिल्या फेरीत १९७८ मतांची आघाडी दुसरी फेरी अशोक पवार […]

अधिक वाचा..

भारत जोडो चे फलित काय?

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा काश्मीरमध्ये समाप्त झाली. गेल्या वर्षी ७ सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू झाली आणि ३० जानेवारीला श्रीनगर येथे विराम झाला. तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर अशा बारा राज्यांतून […]

अधिक वाचा..