सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी घोषणा झडल्या. राजकीय व्यासपीठांवरुन मोठमोठी आश्वासने देत मतांची मागणी करण्यात झाली. मात्र निकाल जाहीर होताच त्या आश्वासनांचा फुगा फुटला आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोखच आला. सध्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकाल! भाजपचा दबदबा, महायुतीला घवघवीत यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. महायुतीला या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळाले असून, भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालांवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा महायुतीवर विश्वास दाखवला […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निकालांचा थरार! नेत्यांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला

पुणे: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असून, अनेक ठिकाणी अटीतटीची आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळत आहे. यावेळी राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याने निवडणुकीला वेगळीच रंगत आली आहे. पक्षीय संघर्षासोबतच वैयक्तिक आव्हाने आणि घराणेशाहीचा प्रभाव यामुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये अनेक […]

अधिक वाचा..

१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार

राज्यात ६६.२८ टक्के मतदान मुंबई: राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज, सोमवारी जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी एकूण ७ हजार ४३८ उमेदवार रिंगणात होते. राज्यभरातील २५ हजार मतदान केंद्रांवर शनिवारी मतदान पार पडले. […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवारांनी आपलं राजकीय भवितव्य आजमावलं. मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचं […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

निकालानंतर शहरात तणाव! भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ल्याचा आरोप

नाशिक: नाशिक महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापल्याचे चित्र आहे. नाशिकरोड परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपचे विजयी उमेदवार शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शरद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पराभूत उमेदवाराच्या समर्थकांनी त्यांना कानशिलात लगावत मारहाण केली. या घटनेदरम्यान मारहाण करण्यासाठी आलेल्या एका […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका निकालात भाजपची मोठी मुसंडी; मुंबईत २५ वर्षांची ठाकरे सत्ता संपुष्टात

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार कामगिरी करत बहुतेक महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या शहरांत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता मिळवली असून, मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षांची ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. मुंबईत भाजप-महायुतीला बहुमत, ठाकरे युगाचा अंत मुंबई महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार […]

अधिक वाचा..

मुंबईचा किंग कोण! महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निकाल आज

बीएमसीकडे राज्याचे लक्ष मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यभरात एकूण ८९३ जागांसाठी २,८०० हून अधिक नगरसेवकांचे भवितव्य आज मतमोजणीत ठरणार आहे. मात्र, सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालावर केंद्रित झाल्या आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डांसाठी २३ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अनेक दशकांपासून शिवसेनेचे बीएमसीवर वर्चस्व राहिले […]

अधिक वाचा..