शिक्रापुरात ग्राहक पंचायतची बैठक संपन्न

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत नवनिर्वाचितांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत निवडीचे पत्र देय सन्मानित करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या बैठकी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद व स्वर्गीय संतोषबापू गांधी यांच्या प्रतिमेला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाढली बांदल व मांढरेंची ताकद

आमदार अशोक पवार यांना शह देण्याचा आता प्रयत्न शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण अनेक दिवसांपासून वेगळ्या वळणावर गेलेले असताना आमदार अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी कोणी नसल्याचे दर्शवले जात असताना आता अशोक पवार यांचे खंदे समर्थक असलेले आबाराजे मांढरे यांनी मंगलदास बांदल यांच्याशी जवळीक साधत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलचा पराभव करत एक हाती […]

अधिक वाचा..

पुलवामा स्फोटावर नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा 

मुंबई: जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षाने ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला आहे. पुलवामा प्रकरणी नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर शिवशाही एस टी बसच्या धडकेत एक जण ठार

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव येथील यश इन चौक हा दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला असुन रांजणगाव MIDC त जाण्यासाठी या चौकात कायमच लोकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात होत असुन शनिवार (दि 15) रोजी रात्री 9 च्या दरम्यान येथे अज्ञात पिकउपने एका युवकास धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर रविवार (दि […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात शनिवारी रात्री 9 च्या दरम्यान अज्ञात पीक वाहनाने धडक दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन मनोहर गुलाबराव जाधव (वय 32) रा. पाचंगे वस्ती, ढोकसांगवी ता.शिरुर जि. पुणे, मूळ रा. सरांबा ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा असे त्या युवकाचे नाव असुन याबाबत त्याचा भाऊ अनंता […]

अधिक वाचा..

दे दान सुटे गिराण, भीक नकोय हक्क हवा, हक्कासाठी सन्मान…

‘दे दान सुटे  गिराण’अशी आरोळी आपण फार पूर्वी ऐकायचो आणि त्याचं कौतुक वाटायचं !ग्रहण  सुटल्यावर दान मागणा-याला  कपडे वस्तू दिली कि आपल्या मागची पनवती निघून जाते अशी त्या मागची भूमिका असावी! त्यापेक्षाही वातावरणात निर्माण झालेले वाईट हवा आणि इतर सगळ्यांचा विचार करता एखाद्या मदतीची गरज असणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडचं असलेलं थोडसं काही दिलं तर त्याचं आयुष्य […]

अधिक वाचा..

उष्माघातामुळे स्त्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही स्त्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

यांनी महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले…

नागपूर: आमची ही वज्रमूठ सभा ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे… विदर्भवासियांची वज्रमूठ आहे… ही ‘वज्रमूठ सभा’ सध्याच्या राज्यकर्त्यांना विचारत आहे की, मागच्या १० महिन्यात तुम्ही काय दिवे लावले…या सरकारने महाराष्ट्राला काय दिले ?… कोणते प्रकल्प विदर्भासाठी आणले ? …शेतकऱ्यांना काय मिळाले ? …अवकाळीसाठी शेतकऱ्यांना काय मदत दिली ?… तरुणांना सरकारने काय दिले ?…असे अनेक सवाल […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो, तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या भाजपाला निडणुकीतून धडा शिकवा

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही पण जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांमुळे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला मिळाला न्याय 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शहिद झालेले सैनिक अंबादास पवार यांच्या पत्नीकडुन एका बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करण्यासाठी घेतलेले ३ लाख रुपये तो देण्यास टाळाटाळ करत असल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी शहीद सैनिकाच्या पत्नीस हे पैसे मिळविण्यासाठी न्याय मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी […]

अधिक वाचा..