शिरुर तालुक्यात झाडाच्या सावलीखाली लावलेली दुचाकी चोरी

शिरुर (तेजस फडके): न्हावरे- आंबळे रोडच्या कडेला लिंबाच्या झाडाखाली सावलीला उभी केलेली गाडी चोरीला गेल्याची घटना घडली असून अज्ञात व्यक्तीने ही गाडी चोरुन नेल्याची तक्रार महेश मारुती पवार (वय 23) रा. बेलवंडी ता श्रीगोंदा जि अहमदनगर यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. 19) रोजी […]

अधिक वाचा..

वीजबिल भरा, कारवाई टाळून पाडवा गोड करा महावितरणचे आवाहन

बारामती: चालू आर्थिक वर्ष संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. तर दोन दिवसांनी गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु होत आहे. आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने बारामती परिमंडलात वीजबिल वसुलीची मोहीम तीव्र केली असून, ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व सुट्टींच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली आहेत. वीजग्राहकांनी थकबाकीसह चालू वीजबिले भरुन कारवाई टाळावी व गुडीपाडवा गोड करावा असे […]

अधिक वाचा..

आज राज्यभर वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांचे निदर्शने…

औरंगाबाद: महावितरण कंपनीचे कार्यक्षेत्र असलेल्या औरंगाबाद व नाशिक शहरा मध्ये अदानी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी स्थापन करुन त्या ठिकाणी वितरणाचे कार्यक्षेत्र आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न सुरू केलेल्या आहे.तसेच उत्तरप्रदेश मधील वीज कर्मचाऱ्यांच्या संघर्ष समितीने उत्तर प्रदेश सरकारच्या वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या धोरणाच्या विरोधात ७२ तासाचा यशस्वी संप केला व सरकारला खाजगीकरण रद्द करण्यात भाग पाडले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

सकल हिंदू जनगर्जना मोर्चानंतर पोलिसांनी केले गुन्हे दाखल…

औरंगाबाद: छत्रपती संभाजीनगर शहरात काढण्यात आलेला मोर्चा संपल्यावर परतताना काही तरुणांनी रस्त्यावर असलेले औरंगाबाद नावाचे होर्डिंग फाडले. तसेच महानगरपालिकेच्या सिटी बसवर दगड मारून काचाही फोडण्यात आल्या आहेत. तसेच एका शौचालयावर असलेल्या बोर्डची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील मोर्चा […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा…

हजारो नागरिकांनी घेतला मोर्चात सहभाग औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद’चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद, धाराशिव करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरुन आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने ‘जनगर्जना मोर्चा’ काढला. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या […]

अधिक वाचा..

पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दडपण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

मुंबई: उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुलजी गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण राहुल जी गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज उठवत […]

अधिक वाचा..

जनता जागी आहे….राजेंहो सावधान!

मुंबई: सध्या अनिक्षा अनिल जयसिंघानी हे नाव सर्वत्र चर्चेत आहे. अमृता देवेंद्र फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग केल्या प्रकरणी तिला अटक झालीय. तिचे वडील अनिल जयसिंघानी बुकी आहेत. विधानसभेत फडणवीस त्यांना ओळखत नाहीत असे दाखवत होते! यात विरोधकांना ते टार्गेट करताना दिसले. आ जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मुलीला व कुटुंबाला धोका असल्याचा आणि मनपा अधिकारी महेश आहेरचा […]

अधिक वाचा..

कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन महाविकास आघाडीचे आमदार विधानभवनात…

पायर्‍यांवर ठिय्या देत जोरदार निदर्शने मुंबई: आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीठग्रस्तांना नुकसान द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

गारपीठीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही…

अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवार मुंबई: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या […]

अधिक वाचा..

ठाण्याच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात स्थानिकांवर गोळीबार

गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? मुंबई: मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा […]

अधिक वाचा..