शिरुर तालुक्यात इंडियन ऑईल पेट्रोल पंपांवर पार्क केलेल्या जेसीबीची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील प्रदीप सरोदे यांच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपांवर विलास भाउ देशमुख रा. अंबोली ता. खेड यांची पार्क केलेले जेसीबी मशिन 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबत जेसीबी ड्रायव्हर जितेंद्र संजय पठारे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला जेसीबी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला घेतले ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर शहरात आठवडे बाजार परीसरात पेट्रोलिंग करत असताना शिरुर एस.टी स्टॅण्डमध्ये शिरुर पोलिसांना पृथ्वीराज गणपत बेंद्रे (रा. आंबळे) या युवकाने गावठी पिस्टल बाळगलेले आढळून आल्याने त्याला पिस्टल सहीत ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवार (दि. १८) रोजी शिरुर आठवडे बाजाराच्या अनुषंगाने शिरुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस […]

अधिक वाचा..

शिरूरच्या पश्चिम भागात गारांचा पाऊस…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा […]

अधिक वाचा..

कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक सहा तास बंद

पुणे: कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच २३ मार्च रोजी रात्री ११ ते २४ मार्च २०२३ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सदर रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायती पाठोपाठ सोसायटीही दामू घोडे गटाच्या ताब्यात…

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी होणार दावेदार शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक बिनविरोध पार पडली. आगामी जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही सोसायटीची निवडणुक दामुशेठ घोडे व राजेंद्र गावडे यांच्यासाठी फार महत्वाची होती. गावच्या बऱ्याच जणांना ही निवडणुक व्हावी व दोन्ही गटांकडून निवडणुकीत पैसे मिळावे अशी अपेक्षा होती. […]

अधिक वाचा..

सरन्यायाधिशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी

मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना मा. सरन्याधीशांनी जी निरिक्षणे नोंदवली, ताशेरे ओढले यातून निर्णय आपल्याविरोधात जातो की काय या भीतीने मा. सरन्यायाधीशांनाच काही लोकांनी ट्रोल केले हे लांछनास्पद आहे. ट्रोल करण्याची भाडोत्री व्यवस्था कोणाकडे आहे हे सर्वांना माहित असून सरन्याधीशांना ट्रोल करण्याची हिम्मत करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, म्हणूनच काँग्रेसचे खासदार राष्ट्रपती यांच्याकडे […]

अधिक वाचा..

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विशेष बाब अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात उपस्थित करत याप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी, अशी मागणी केली. या प्रकरणात धमकी देणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यास मुख्यमंत्री यांचे सुरक्षा कवच आहे. ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात […]

अधिक वाचा..

सावकार विरोधी कायदा कडक करा; अंबादास दानवे

मुंबई: कर्जाच्या नावाखाली सावकारकडून लूट केली जाते. त्यामुळे सावकारी फास कमी करण्यासाठी सरकारने सावकार विरोधी कायदा कडक करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. मागच्या सरकारच्या काळात सावकार विरोधी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्याचा अहवाल सरकारला सादर केला. सावकार विरोधी कायद्यात कमतरता असून कायद्याची तीव्रता वाढवण्याची […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…

मुंबई: बळीराजाला अवकाळीची भरपाई मिळालीच पाहिजे… खोके सरकारचा उपयोग काय, शेतमालाला भाव नाय… शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा… कांद्याला ५०० रुपये मिळालेच पाहिजे…अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तेरावा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर […]

अधिक वाचा..

शेतकरी जगला तरच राज्य जगेल; राज्यातला शेतकरी हवालदिल; अजित पवार

  मुंबई: राज्यात अवकाळी पावसासह गारपीठीच्या घटनेत वाढ झाली आहे. राज्यात पीकांसह, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने राज्याला ‘यलो ॲलर्ट’ दिला आहे. मात्र राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असंवेदनशील आहे, अजूनही अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आलेले नाहीत, राज्यातला शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रशासन ठप्प आहे. बाजारभाव, अवकाळी पाऊस […]

अधिक वाचा..