शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेने मिळवला अध्यक्ष चषकाचा बहुमान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेने पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा अध्यक्ष चषकाचा पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेने मिळविला असून शाळेने केलेल्या गुणवत्तापूर्ण कामगिरीने जिल्ह्यात दबदबा निर्माण केलेल्या या शाळेला अध्यक्ष चषकचा मान मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात शिरुर तालुक्याचे वर्चस्व यानिमित्ताने जिल्ह्यात […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या या राशीच्या लोकांना होणार बिझनेसमध्ये फायदा…

मेष: आज नोकरीत नवीन जबाबदारी येऊ शकते. नोकरीत तणाव राहील. नात्यात वाद होण्याची शक्यता आहे. सुखद प्रवासाची शक्यता आहे. योग्य मान मिळेल. आपले डोके शांत ठेवावे. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. कार्यक्षेत्रात नवीन आव्हान सामोरी येऊ शकतात. समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण कराल. वृषभ: व्यवसायासाठी आजचा दिवस थोडा संघर्षाचा आहे. नोकरीत अडकलेले पैसे मिळू शकतात. नोकरीत […]

अधिक वाचा..

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे

खालील प्रक्रिया FOLLOW करा. 1) voter helpline हे app डाऊनलोड करा. 2) voter registration ला क्लिक करा. 3) फॉर्म 6 b ला क्लिक करा. 4) Lets start ला क्लिक करा. 5) आपला मोबाईल नंबर टाका. 6) आपल्याला otp येईल तो टाका. 7) otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा. 8) voter id असेल तर Yes I […]

अधिक वाचा..

ग्राहकांना धक्का! पुण्यातील ही मोठी बँक 22 सप्टेंबरपासून होणार बंद…

पुणे: RBI ने आत्तापर्यंत अनेक बँका आणि वित्तीय संस्थांचा परवाना रद्द केला आहे. पुन्हा एकदा आता RBI ने एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यानंतर या महिन्यापासून बँकेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. वास्तविक, ऑगस्टमध्ये RBI ने पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. RBI च्या या निर्णयानंतर या बँकेच्या बँकिंग […]

अधिक वाचा..

अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या बेधडक वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत…

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतने स्वत:ला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस यांची अनुयायी’ म्हटले आहे. कंगनाने दिल्लीतील सुधारित राजपथ- ड्यूटी पथच्या उद्घाटनाला हजेरी लावली. पत्रकारांशी बोलताना कंगना म्हणाली की, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकर यांचा संघर्ष ‘पूर्णपणे नाकारला’ गेला आहे. केवळ उपोषण आणि दांडीयात्रा करून भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही, असेही कंगनाने म्हटले आहे. कंगना म्हणाली, “मी नेहमी […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’ला मिळणाऱ्या प्रतिसादाने भाजपाला भरली धडकी…

मुंबई: देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा सुरु केली असून या यात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला आहे. राहुलजींच्या टीशर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत असून यातूनच ‘भारत जोडो यात्रे’ मुळे […]

अधिक वाचा..

हृदयद्रावक! अपहरण केलेल्या चिमुकल्याची हत्या करणारे जेरबंद…

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या आदित्य ओगले (वय ८) या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. आदित्यचा नुकताच मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ओगले 2 दिवसांपासून बेपत्ता होता. 2 युवकांनी अपहरण केले होते. त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी क्लोरोफॉर्मचा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तृप्ती देसाई आक्रमक…

शिरूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी विशाल गायकवाड याला अटक केली आहे. हा […]

अधिक वाचा..

शिंदे सरकार हे फक्त घोषणा सरकार: महेश तपासे

मुंबई: शिंदे सरकारने ‘आत्महत्यामुक्त’ महाराष्ट्र करु अशी घोषणा केली त्याचदिवशी एका शेतकऱ्याने विधानभवन परिसरामध्ये पेटवून घेतले. दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली मात्र अद्याप मदत मिळालेली नाही. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली त्याकडे दुर्लक्ष केले. हे शिंदेसरकार फक्त घोषणा सरकार आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा चर्चेत, आता काय घडलं बघा…

बीड: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चेत येण्याचे कारण देखील वेगळे आहे. इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महाराज कॅमेऱ्यामनवरच संतापल्याचे दिसतात, कारण सुरु असलेल्या किर्तनादरम्यान, फोटोग्राफर व व्हिडिओ काढणारे त्यांचे म्हणणे ऐकत नव्हते, या उलट त्यांनी आपले कॅमेरे सुरुच ठेवले होते. इंदुरीकर महाराज प्रसारमाध्यमांच्या […]

अधिक वाचा..