शिंदोडी येथील दुर्गे कुटुंबियांनी ठेवला समाजापुढे आगळा वेगळा आदर्श…

शिंदोडी (तेजस फडके) आई-वडील स्वर्गवासी झाल्यानंतर तुम्ही कितीही पंचपक्वानाचं जेवण घातलं तरी ते पहायला आई-वडील नसतात. परंतु आई-वडील जिवंत असतानाचं त्यांना जीव लावा. त्यांना जपा, त्यांची सेवा करा. दुर्गे कुटुंबियांनी आईच्या अमृत महोत्सवानिमित्त जो अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला. त्याचा समाजातील इतर लोकांनीही आदर्श घ्यावा असे प्रतिपादन ह भ प गोपीनाथ महाराज जरांगे यांनी केले.   […]

अधिक वाचा..

एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत 53 रिक्त जागांसाठी सुवर्णसंधी

संभाजीनगर: एव्हरेस्ट एज्युकेशनल सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांची नावे प्राचार्य मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षक एकूण पदसंख्या: 53 जागा शैक्षणिक पात्रता  पदाच्या आवश्यकतेनुसार पात्रता आवश्यक आहे. कृपया मूळ जाहिरात वाचा. नोकरीचे ठिकाण छत्रपती […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये गंगा एज्युकेशन सोसायटीच्या बांधकामस्थळी अपघात; मजुराचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील थापेमळा भागात (दि. २२) एप्रिल रोजी दुपारी २. २० वाजता एक दुर्दैवी घटना घडली. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टरचे काम करत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला. मृत मजुराचे नाव अखिलेश कुमार (वय ४५) असून ते मुळचे बिहार राज्यातील सिवान जिल्ह्यातील मुन्दिपुर गावचे रहिवासी होते. सध्या ते शिरूर […]

अधिक वाचा..

देशात दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न, सर्व समाज भितीच्या सावटाखाली

आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही. राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच पुणे: देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल […]

अधिक वाचा..

समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांची साजरी करा भीमजयंती

मुंबई: समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची “भीमजयंती” शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महापुरुषांच्या जयंती ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन , सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच मान्यवर व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त लाखो रूपयांचा खर्च केला जातो. यातील काही अनावश्यक खर्चाला फाटा […]

अधिक वाचा..

महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे; डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन मुंबई: “शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जागतिक महिला आयोगाच्या ६९ व्या सत्रानिमित्त […]

अधिक वाचा..

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

ठाणे: माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित भव्य दिव्य “केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025” च्या *अंतिम सामन्याच्या* प्रसंगी ते बोलत होते. […]

अधिक वाचा..

अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देते; डॉ. नीलम गोऱ्हे

समाज हिंसा आणि द्वेषापासुन मुक्त करण्याची प्रेरणा मिळते मुंबई: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा भक्तिभावाने संपन्न होत असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या भक्तिमय सोहळ्यास हजेरी लावली. त्या म्हणाल्या, “अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे मोठे साधन आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांना विविध महान गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी […]

अधिक वाचा..

सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या मंदिरचा “चाळीस वर्षे यशोगाथेची” कार्यक्रम

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने *चाळीस वर्षे यशोगाथेची* या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने शैक्षणिक २०२४-२०२५ या वर्षात करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी […]

अधिक वाचा..

समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून जगा; PSI अभिजित पवार यांचा कानमंत्र 

शिरुर (किरण पिंगळे): आपले आई-वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात याची जाणीव आपल्या सर्वांनाच असली पाहिजे. आई-वडील कधीच मुलांना चुकीचे सांगत नाही. कायम त्यांच्या हिताचाच विचार करतात. तुमच्या मनात कोणतीही गोष्ट असो त्यांना सांगत जा. तसेच कायमच चुकीचा निर्णय घेताना आपले आई-वडिल आपल्यासाठी काय करतात ते आठवा. समाजात एक चांगला माणूस आणि चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून […]

अधिक वाचा..