59 ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन

ठाणे: जवळपास 9500 विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या 59 ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या उपक्रमातून ‘ग्रामीण ते अवकाश’ हा व्हिजन प्रत्यक्षात उतरतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.या शैक्षणिक सहलीला 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता […]

अधिक वाचा..

वसतिगृहांसाठी तातडीने जागा निश्चित करा; मंत्री अतुल सावे

मुंबई: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत ज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी अद्याप भाडेतत्त्वावर जागा निश्चित करण्यात आलेली नाही, त्या जिल्ह्याचा तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण […]

अधिक वाचा..

जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत

मुंबई: विधानसभेत विरोधी पक्षाच्या २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत धू धू धुतले. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एकवीस बालवैज्ञानिकांची अवकाशात भरारी

शिरुरच्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये झाली नव्याने नोंद शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप अन्वये सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ हे यशस्वीपणे पार पडले असून त्यामध्ये शिरुर तालुक्यातील तब्बल एकवीस बालवैज्ञानिकांनी कामगिरी बजावली असून त्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अहिल्याबाईंच्या स्मारकासाठी जागा द्या

अहिल्या विकास प्रतिष्ठानची शिरुर नगर परिषदेकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक बनवण्यासाठी सरकारी मालकीची असलेली राखीव जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व अहिल्या विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे यांनी शिरुर नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिरुर तालुक्यात धनगर समाज मोठ्या […]

अधिक वाचा..