महसूल अधिकाऱ्यांचे ‘महा’वसुल अभियान थांबवा!

मुंबई: जुन्नर-आंबेगाव उपविभागातील प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महसूल खात्यातील भ्रष्टाचाराचा कुरूप चेहरा उघड केला आहे. एका इमारतीच्या अंशतः पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी पाच लाखांची मागणी करून अखेरीस दोन लाखांवर सौदा ठरविण्यात आला. आणि २८ मार्च २०२६ रोजी […]

अधिक वाचा..

बहाद्दरांनो, बस्स करा! सुनेत्रा पवारांविषयीच्या वक्तव्यांवर संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी सुरू असलेल्या सार्वजनिक चर्चांवर आणि काही नेत्यांच्या वर्तनावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “प्रोटोकॉलसोबत स्त्रीसन्मान अत्यावश्यक” असा ठाम सूर समर्थकांकडून उमटताना दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. या अपघाताबाबत संशय उपस्थित […]

अधिक वाचा..

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी

बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर येथे उघडकीस आलेल्या महिलांच्या बीजांड (Oocytes) विक्री रॅकेट प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे. बदलापूर येथील जोवेली परिसरात पोलीस कारवाईदरम्यान आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या शरीरातून कृत्रिमरीत्या […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकण्याआधी थांबा! हे नियम न पाळल्यास होणार मोठं नुकसान

औरंगाबाद: वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे नियम गुंतागुंतीचे असतात. फक्त सातबारा किंवा मालमत्ता उताऱ्यावर नाव आहे म्हणजे संपूर्ण मालकी मिळाली, असे समजणे चुकीचे ठरू शकते. अनेक प्रकरणांमध्ये मालमत्ता अजूनही संयुक्त स्वरूपात असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते. संयुक्त मालमत्ता असल्यास काय धोके संभवतात मालमत्ता संयुक्त असल्यास कोणताही एक भागधारक एकतर्फी विक्री करू […]

अधिक वाचा..

न्यायालयात ठेवलेली ‘गीता’ शाळेत आली तर गुन्हेगारी थांबेल; ह.भ.प. अशोक महाराज शिंदे यांचा प्रभावी उपदेश

शिरूर (अरुणकुमार मोटे): भगवान दत्तात्रय जन्मोत्सवानिमित्त सविंदणे येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या पाचव्या दिवशी ह.भ.प. अशोक महाराज शिंदे (आणे) यांच्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक कीर्तन उपदेशाने भाविकांना अंतर्मुख केले. समाजातील वाढता नैतिक ऱ्हास, शिक्षणातील संस्कारांची कमतरता आणि शैक्षणिक बाबतीत महत्त्वाचे उपदेश महाराजांनी केले आहे. कीर्तनादरम्यान त्यांनी केलेले एक विधान विशेष गाजले “शाळेत नसणारे ग्रंथ न्यायालयात […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री फणविसांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी

शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता […]

अधिक वाचा..

दाढ दुखतं असल्यास ‘हा’ उपाय करा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल

दात दुखीचा त्रास अनेकजणांना होतो. थंड- गरम पदार्थ खाण्यात आले तर दात ठणकू लागतात. दाढा ठणकायला लागल्या किंवा हिरड्या दुखायला लागल्या तर लगेच काही जण औषधं- गोळ्या घेऊन मोकळे होतात. पण त्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहिला तर काही मिनिटांतच दातदुखी कमी होऊ शकते. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी मिरेपूड घ्या. २ […]

अधिक वाचा..

तेव्हा काँग्रेसचे २७ हजार बूथ एजंट काय करत होते, काँग्रेसने मतदारांचा अपमान बंद करावा; आशिष शेलार

मुंबई: काँग्रेस आणि विरोधकांनी महाराष्ट्राच्या मतदारांचा सातत्याने चालवलेला अपमान बंद करावा, जर निवडणुकांवर टीकाच करायची असेल तर प्रथम विधानसभेचा राजीनामा द्यावा, असे आव्हान भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिले आहे. लोकांनी मतपेटीतून दिलेला जबरदस्त धक्का काँग्रेस आणि माविआला पचवता आलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि […]

अधिक वाचा..

तुम्ही मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला अडवल का नाही

मुंबई: विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी (दि. १६ जुलै ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळखर यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीचे तीव्र पडसाद गुरूवारी (दि. १७ ) उमटले. आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात शिवीगाळ झाली आणि त्यानंतर दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वाराजवळील लॉबीत तुंबळ हाणामारी […]

अधिक वाचा..

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रसरकारकडे पत्राद्वारे मागणी

चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान… मुंबई: चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि परकीय गंगाजळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तात्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..