जमलच तर अंजनी ताई आम्हाला माफ कर…

शिरुर (तेजस फडके) इतकेच मला जातांना “सरणावर” कळले होते. मरणाने केली सुटका “जगण्याने” छळले होते असच काहीतरी अंजनी ताई यांच्या मनात असेल आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करावे, ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, आपले सर्वस्व अर्पण करावे ज्याला आपण पती म्हणून स्वीकारावा ज्याच्यासाठी समाजाची कसलीही परवा न करता त्याच्यावर प्रेम करावं समाजाने त्या प्रेमावर शिंतोडे उडवू नये. […]

अधिक वाचा..

भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या शिवाजी शिंदेंची कहाणी

आश्रम शाळेत घडलेला व्यक्ती घडवतोय पंचवीस अनाथ मुले शिक्रापूर (शेरखान शेख): भटकंती करणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्याने आई वडिलांची नेहमीची भटकंती मात्र शिकण्याची इच्छा असल्याने आश्रम शाळेत शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा असताना आपल्या प्रमाणेच काही विद्यार्थी घडावे या हेतूने शिवाजी अर्जुन शिंदे हे अनाथ व भटकंती करणाऱ्या 25 मुलांना एकत्र करुन त्यांना घडविण्याचे कार्य करत […]

अधिक वाचा..