मराठवाडा मुक्ती संग्राम हा देशाला दिशा देणारा संग्राम; डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई: निझामाच्या काळात स्त्रियांना अत्याचार, अन्यायापासून, शेतकऱ्यांना जुलमी पद्धतीपासून, स्वाभिमानापासून तिलांजली द्यायची वेळ येत होती. त्या सगळ्यांबद्दलचा हा आत्मसन्मानाचा लढा आहे. त्यामुळं आपण या लढ्याला मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणत असलो तरी हा महाराष्ट्राला, देशाला दिशा देणारा संग्राम आहे. हा लढा जुलमी राजवटीच्या विरोधातील एक मार्गदर्शक असल्याचे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. मराठवाडा मुक्ती […]
अधिक वाचा..