सरकारने सादर केलेल्या पुरवणी मागण्या या राजकिय हेतूने प्रेरित; अंबादास दानवे
मुंबई: राज्य सरकारने ४१हजार २४३ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत. मात्र या पुरवणी मागण्या या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने सादर न करता राजकीय हेतूने व ज्यांनी पक्षांतर केलं त्यांच्यासाठी सादर केल्या गेल्या असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या अर्थसंकल्पातून राज्यातील जनतेच्या वाट्याला नैराश्य येणार असून कोणताही आधार मिळणार नसल्याची […]
अधिक वाचा..