शिरूर तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ प्रशासकीय पातळीवर प्रलंबित

कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती, तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांच्या फेऱ्या मारून शेतकरी हैराण    पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे ‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळख) महसूल आणि कृषी विभागाच्या लालफितशाहीत अडकले आहेत. शासकीय कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी हा फार्मर आयडी अत्यंत अनिवार्य असताना, तो महसूल प्रशासनाकडे प्रलंबित (Pending) असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी […]

अधिक वाचा..

समन्वयाअभावी रखडली ‘अहिल्यादेवी महिला सन्मान’ योजना; राज्यातील हजारो कर्तबगार महिला वंचित

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यामुळे हजारो पात्र महिला सन्मानापासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभाग आणि ग्रामविकास विभागातील समन्वयाअभावी ही योजना अपेक्षित गतीने राबविली जात नसल्याची बाब उघड झाली आहे. महिला व बालविकास विभागाने […]

अधिक वाचा..

महिंद्रा ग्रुपची विदर्भात १५०० एकरावर भव्य गुंतवणूक; हजारो रोजगाराच्या संधी निर्माण

मुंबई: महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आणखी एक ऐतिहासिक प्रकल्पाची भर टाकली आहे. कंपनीने विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असून, या प्रकल्पातून राज्यात हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तब्बल १५०० एकर जमिनीवर उभारला जाणारा हा देशातील सर्वात मोठा वाहन व ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प असेल. […]

अधिक वाचा..

पदोन्नतीसाठी टीईटी सक्तीची! हजारो ज्येष्ठ शिक्षकांसमोर मोठे आव्हान

माजलगाव: शिक्षक पदोन्नतीबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला कायदेशीर व प्रशासकीय संभ्रम अखेर दूर झाला असून, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्ताराधिकारी या पदांवरील पदोन्नतीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात स्पष्ट आदेश जारी केल्याने बीड जिल्ह्यातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो ज्येष्ठ शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. […]

अधिक वाचा..

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली […]

अधिक वाचा..

रांजणगाव-कारेगाव ZP गटात हजारो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन; तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवार (दि २०) रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली राजकीय ताकत दाखवत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. ज्योती मानसिंग पाचुंदकर, निर्मला शुभम नवले आणि महेश फंड या तीनही अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीच्या […]

अधिक वाचा..

भांबर्डे येथे नवरात्र उत्सवाची उत्साहपूर्ण सांगता; सातव्या दिवशी हजारो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (अरुणकुमार मोटे): नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी भांबर्डे (ता. शिरूर) येथे माता मळाई देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांचा जनसागर उसळला. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी माता मळाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या माध्यमातून भव्य व्यवस्था करण्यात आली होती. रोज .पहाटे पाच वाजता विधिवत पूजेनं उत्सवाला प्रारंभ होतो.तर सकाळी आठ वाजता […]

अधिक वाचा..

मनसे शिरूरच्या वतीने विसर्जन घाटावर महाप्रसादाचे वाटप;  हजारो गणेशभक्तांनी घेतला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील शनी मंदिर विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकाळी ८ वाजल्यापासून शुभारंभ झाला. तब्बल ५,००० हून अधिक गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या सतत पाचव्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाची भावना होती. […]

अधिक वाचा..

अजितदादांकडून काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम! बड्या नेत्याचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं, राज्यात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे 232 उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं, पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आल. दरम्यान त्यानंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज […]

अधिक वाचा..

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..