संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार 

मुंबई: महाराष्ट्राचा ६५ वर्षाचा इतिहास नवीन पिढीला माहीत नाही. पुस्तके वाचली तरच तो कळणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या उभारणीचा इतिहास पक्षाने सर्वांसमोर आणला आहे. याचा नवीन पिढीला नक्कीच फायदा होणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्राची निर्मिती संघर्षांतून झाली आणि आजही महाराष्ट्र संघर्ष करत आहे. बेळगाव […]

अधिक वाचा..

संपूर्ण मे महिन्यात संयुक्त महाराष्ट्राचा ६५ वा वर्धापन दिन ‘महाराष्ट्र महोत्सव’ म्हणून साजरा करणार

मुंबई: शिवनेरीवर जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या देशाचे मानबिंदू असून रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक केला. छत्रपती संभाजी महाराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर शाहू – फुले – आंबेडकरांची सामाजिक समतेची वेगळी ओळख…साधूसंतांचा महाराष्ट्र… अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसकडून केले जात असून मुंबईत तीन दिवस कार्यक्रम झाल्यानंतर विदर्भाच्या भूमीमध्ये… (वर्धा येथील बापूजींच्या आश्रमात), […]

अधिक वाचा..

मल्लखांब खेळाची लोकप्रियता अमेरिकेत सर्वदूर पोहचवण्याचा मानस

मुंबई: अमेरिकेतील मल्लखांबची वाढती लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढवण्याच्या निर्धाराने, अमेरिकन मल्लखांब महासंघाने खेळाची व्याप्ती आणखीन वाढविण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. तळागाळात, अमेरिकेमध्ये या खेळाचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, ज्यामध्ये अमेरिकेच्या राज्यस्तरीय महासंघाने आधीच एकूण दहा खेळाचा प्रसार केला आहे. इतकंच नाही, तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबला प्रदर्शनीय खेळ म्हणून मार्ग सुकर करण्यासाठी तिथल्या […]

अधिक वाचा..

ऐतिहासिक भारत जोडो यात्रेने द्वेषाला दूर करून देशाला प्रेमाने जोडले; नसीम खान

मुंबई: केंद्रातील सत्ताधा-यांनी देशात द्वेष पसरवून सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणले आहे व त्यावर ते आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. द्वेषाच्या या वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपाने आपल्या राजकीय फयद्यासाठी द्वेषाच्या माध्यमातून लोकांना विभाजीत करण्याचे काम केले. त्याविरोधात ‘नफरत छोडो, भारत जोडो’ असा नारा देत राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाला पुन्हा […]

अधिक वाचा..

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

पोलादपूर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आता कुणबी जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये कुणबी समाज एकटवला आहे. महाड तालुक्यात काळ हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र आले. डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात […]

अधिक वाचा..

आर्यन पुंडेच्या अपघातानंतर उपचारासाठी एकवटले विद्यार्थी व शिक्षक

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या आर्यन पुंडेचा शाळेत कब्बडीचा सराव करताना अपघात होऊन हात मोडला, आर्यनच्या वडिलांचे छत्र हरपलेले असल्याने त्याच्या आईवर बचत गटातून कर्ज काढण्याची वेळ आलेली असताना शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी पुढाकार घेत आर्यनच्या उपचारासाठी हजारो रुपयांची मदत करुन आर्यनच्या आईला मदतीचा हात दिला […]

अधिक वाचा..