शिरुर; शिक्षकाचे अपहरण, गावोगावी फिरवत, बेदम मारहाण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील संविदणे येथे राहणाऱ्या तरुण शिक्षकावर १२ जणांच्या टोळीने घरात घुसून हल्ला करत त्याचे अपहरण केल्याची संतापजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. आरोपींनी शिक्षकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेले, तेथे मारहाण केली आणि पुन्हा गावाच्या चौकात आणुन हॉकीस्टिक व लाकडी दांड्यांनी बेदम चोप दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

शब्द पाळणारा नेता राजेंद्र जगदाळे (RB) अनोसेवाडीच्या वाडी-वस्त्यांवर उजळला प्रकाश…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील अनोसेवाडी येथील वाडी-वस्त्यांवर अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य होते. रात्रीच्या वेळी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र दिलेला शब्द पाळत करडे गावचे सुपुत्र आर बी पाटील (राजेंद्र) जगदाळे यांनी या समस्येवर ठोस उपाय करत वाडी-वस्त्यांवर पथदिवे बसवून प्रकाशाचा मार्ग खुला केला. […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

शिरुर (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या गावांची पाणी प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार…? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न, या प्रश्नावर परस्पर नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकच करतील झेंडावंदन; गावागावातील वाद टळणार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्य दिन (१५ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) या राष्ट्रीय सणांच्या दिवशी झेंडावंदन करण्याचा मान आता केवळ त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनाच राहणार आहे.   याबाबत शिरुरचे गटविकास अधिकारी महेश डोके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शेतकरी तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ पाटील यांनी प्रत्येक गावात १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) […]

अधिक वाचा..

रेल्वे दुहेरीकरणासाठी भूसंपादनाला सुरुवात, संभाजीनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-अंकाई या ९२ किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण वेगाने सुरू असून, त्यासाठी गंगापूर, वैजापूर व संभाजीनगर तालुक्यातील शेतजमिनींचे अधिग्रहण सुरू झाले त्यात सुमारे ३५० शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत. हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरू जिल्हा भूसंपादन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून हरकती मागवण्यात येत असून, मिटमिटा, माळीवाडा, बनेवाडी, वंजारवाडी, वाघलगाव, परसोडा, चांडगाव, पानवी खंडाळा, बेंदवाडी, वाघलगाव, खडक नारळा, […]

अधिक वाचा..

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांनी घेतला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा मुंबई: एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग […]

अधिक वाचा..

कामगारांचे शोषण गाव खेड्यापर्यंत पोहचले, ही शोषण व्यवस्था संपवण्याची गरज; हर्षवर्धन सपकाळ

खाजगीकरणामुळे कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न, भविष्यातील संकटे ओळखून लढा द्या  मुंबई: कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती, आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहे आणि जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग व कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाते, यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे […]

अधिक वाचा..

दरडप्रवण गावांचे पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत; मकरंद जाधव

मुंबई: दरडप्रवण गावांच्या पूनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिल्या. याबाबत शासनाचे आक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या उपस्थितीत दरडप्रवण गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडके, सह सचिव संजय […]

अधिक वाचा..

इरसालवाडी भागातील सर्व धोकादायक गावांचे पुनर्वसन करावे; नाना पटोले

मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दरड कोसळून इरसाळवाडी हे अख्खे गाव जगाच्या नकाशावरून गायब झाले आहे. मदत कार्य सुरु असले तरी त्याला मर्यादा येत आहेत. सरकारने ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे परंतु ही मदत अत्यंत तुटपुंजी असून मदत वाढवून दिली पाहिजे. पुनर्वसन करताना एकट्या इरसालवाडीचे पुनर्वसन करुन चालणार नाही तर त्या भागातील धोकादायक […]

अधिक वाचा..

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार; उदय सामंत

मुंबई: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार […]

अधिक वाचा..