एक रूपयाही खर्च न करता हाडं ठेवू शकता मजबूत

हाडं आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असतात. कारण त्यांवरच तर आपलं शरीर टिकून आहे, उभं आहे. पण लोक तब्येत चांगली ठेवण्यासाठी जेवढी काळजी घेतात, तेवढी काळजी ते हाडांची घेताना दिसत नाहीत. यात एक आश्चर्याची बाब म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची किंवा वेगळा खर्च करण्याची सुद्धा गरज नसते. फ्रीमध्ये तुम्ही हाडं मजबूत करू शकता. […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

तुमचंही मूल मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही? पालकांनो टाळा या चुका

लहान मुलांना हाताळणे सोपे नसते. पालक झाल्यानंतर खांद्यावर बरीच जबादारी येतात. त्यात मुलांचं करणंही आलंच. काही पालक हे वर्किंग असतात. त्यामुळे मुलांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मुलांच्या पालनपोषणाकडे नकळत दुर्लक्ष होते. ज्यामुळे अनेकदा मुल जेवताना नखरे करतात. अशा वेळी पालकांना जेऊ घालणं कठीण वाटतं. त्याच वेळी जबरदस्तीने मुलांना खाऊ घातले तर, मुल रडायला […]

अधिक वाचा..

…अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही

मुंबई: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा संतप्त सवाल करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधीच पाहिली नाही. अशा हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे. शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात […]

अधिक वाचा..

अमली पदार्थांचे व्यसनाचे आहारी न जाता उज्वल भविष्यासाठी उच्च ध्येय बाळगा; स्नेहल चरापले

शिरुर (अरुणकुमार मोटे): दरवर्षी २६ जून हा दिवस जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणुन साजरा केला जातो. शिरुर येथील विद्याधाम प्रशाला येथील विद्यार्थ्यांच्या जनजागृतीसाठी शिरुरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थांचे सेवन करुन व्यसनाच्या आहारी न जाता. स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी उच्च […]

अधिक वाचा..

आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता करा…

भाजप आमदाराचा भाजपला घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार… मुंबई: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकजूटीची चिंता न करता स्वतःचे आमदार कसे सोबत राहतील याची चिंता भाजपने करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगार न पुरवता केली चक्क १५ लाख ७० हजारांची फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरुर) येथील संपत बळवंत बो-हाडे यांना बाबुराव दगा सोनावणे, गोमा देवचंद्र तलवारे दोन्ही रा. कवळाने, ता. मालेगांव, जि. नाशिक, सोमा टुबडू सोनवणे, सुरेश कोंडाजी सोनावणे, रा. मु.पो. राजमाने, ता. मालेगांव, जि. नाशिक यांनी ऊसतोड कामगार पुरवतो अशी बतावणी करून त्यांना फिर्यादीने वेळोवेळी बॅकेमार्फत पैसे पाठवून सुद्धा कामगार न पुरवल्याने त्यांच्याविरुद्ध […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात उसतोड कामगार न देता केली आर्थिक फसवणुक…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील दत्तात्रय किसन गायकवाड रा. मलठण यांना गणेश बन्सी राठोड, लहु बढी चव्हाण यांनी त्यांना खात्रीने उसतोड कामगार पुरवितो असा विश्वास देवून उसतोड कामगारांना देण्यासाठी म्हणून वेळोवेळी त्यांच्याकडून ३१,६०००/रू. (अक्षरी एकतीस लाख साठ हजार) एवढी रक्कम नेवून कामगार न देता मोठी आर्थिक फसवणुक केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, जानेवारी […]

अधिक वाचा..

जनतेच्या एका-एका पैशाचा हिशोब घेतल्याशिवाय काँग्रेस शांत बसणार नाही…

राज्यातील एलआयसी व एसबीआयच्या कार्यालयासमोर काँग्रेसचा एल्गार. मुंबई: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे असे काँग्रेस पक्ष सातत्याने सांगत होता ते खरे ठरले आहे. खासदार राहुलजी गांधी हे नेहमी अदानी व मोदी यांच्या घनिष्ठ संबंधावर बोलत होते. अदानीचा फुगा फुटेल असेही राहुलजी यांनी सांगितले होते. उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या पंतप्रधान […]

अधिक वाचा..

यश अपयशाचा विचार न करता प्रयत्न करा; हेमंत शेडगे

केंदूरला रेखाकला इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील गुणवंतांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला यश व अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र विद्यार्थ्यांनी यश अपयशाचा विचार न करता अविरत प्रयत्न करावे त्यामुळे यश नक्कीच मिळते, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार […]

अधिक वाचा..