पुणे महापालिकेत प्रतिमांवरून नवा वाद; महापौरांच्या कृतीवर कोल्हापुरात संताप

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका भवनातील विविध नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. मात्र, डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला हार घातल्यानंतर शेजारील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला हार न घालता केवळ नमस्कार केल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावरून कोल्हापूरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष […]

अधिक वाचा..

गर्भपाताच्या गोळ्यांमुळे महिलेचा मृत्यू

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रे येथे एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बेकायदेशीररीत्या गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केल्याने 28 वर्षीय आयशा समीर मुल्ला यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपातासाठी औषधे घेतली. काही तासांतच त्यांना तीव्र पोटदुखी आणि […]

अधिक वाचा..

दुधी भोपळ्याच्या भाजीसोबत कशाचं सेवन करू नये

दुधी भोपळ्याची भाजी किंवा पराठे भरपूर लोक आवडीने खातात. यांची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून अनेक पोषक तत्व जसे की, व्हिटॅमिन सी, बी आणि के यांच्यासोबतच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंकही मिळतं. याने तुमच्या त्वचेसोबतच तुमच्या शरीरालाही अनेक फायदे मिळतात. या भाजीचं सेवन नियमितपणे केल्याने मेटाबॉलिज्मचं मजबूत होतं. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, या […]

अधिक वाचा..

सर्दीचा त्रास आणि घरातले डास दोघांनाही पळवून लावण्यासाठी फक्त ५ रुपयांचा भन्नाट उपाय

पावसाळ्याचे दिवस म्हटले की घरोघर सर्दी, खोकला, घसादुखी असा त्रास असणाऱ्या व्यक्ती दिसतात. लहान मुलांना तर हे इन्फेक्शन खूप लवकर होत. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी पाणी साचून राहाते. त्यामुळे डास होण्याचे प्रमाणही खूप वाढते. अगदी कडाकड डास चावतात. त्यातूनच मग मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे आजारही होतात. म्हणूनच आता डास आणि सर्दी- पडसं असा […]

अधिक वाचा..

डोळे निरोगी राहण्यासाठी करा ‘हे’ उपाय

आजच्या मोबाइल, संगणक आणि लॅपटॉप रोजच्या रोज तासंतास वापराव्या लागणाऱ्या जीवनशैलीत डोळ्यांचे आरोग्य जपणे खूप गरजेचे झाले आहे. डोळे हा पाहण्यासाठी आणि मेंदूपर्यंत माहिती पोहोचवणारा अतिशय नाजूक अवयव आहे. योग्य सवयी, संतुलित आहार आणि थोडी काळजी घेतली तर डोळे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात. चष्मा लागणार नाही तसेच दृष्टी कायम मजबूत राहील. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

ठरलं तर मग मध्ये जबरदस्त कोर्टरूम ट्विस्ट! महीपतची कबुली, नागराजला आजन्म कारावास

सायली-तन्वी रहस्य उलगडणार कधी? मुंबई: छोट्या पडद्यावर गेली तीन वर्षे टीआरपीमध्ये अव्वल स्थान राखणारी ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या नव्या वळणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही आठवड्यांपासून मालिकेचा टीआरपी घसरत असल्याची चर्चा होती. मात्र आता मेकर्सनी कथानकात टाकलेल्या दमदार ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं गूढ अखेर उलगडलं रविराज आणि प्रतिमा […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी 6 वरून नवा वाद! ‘रील स्टार नाही, रिअल स्टार होतो’; तृप्ती देसाई यांची पोस्ट व्हायरल

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’चा सहावा सीझन सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी आधीच्या पर्वातील स्पर्धकांनी दिलेल्या मुलाखतींमधून अनेक पडद्यामागील गोष्टी समोर आल्याने जुने स्पर्धकही पुन्हा चर्चेत आले आहेत. अशातच चौथ्या सीझनमधील स्पर्धक तृप्ती देसाई यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तृप्ती देसाई या ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये […]

अधिक वाचा..

‘कमळी’तील अन्नपूर्णा आजींचा प्रवास: टीकेपासून आत्मविश्वासापर्यंत!

मुंबई: कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने ठरलं तर मग ला तगडी स्पर्धा देत टीआरपीच्या शर्यतीत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील कमळीप्रमाणेच घराची कर्ती, जबाबदार आणि कणखर अन्नपूर्णा आजींची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अन्नपूर्णा आजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी साकारली आहे. मालिकेत त्या आपल्या हरवलेल्या […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या अभिभाषणावर काँग्रेसचा जोरदार हल्ला; ‘५ ट्रिलियन’ गप्पांवर विजय वडेट्टीवारांचा सवाल

मुंबई: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने विरोध दर्शवला. चर्चेदरम्यान वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि प्रत्यक्षात त्यांच्या विचारांचा अवमान करायचा, हे या […]

अधिक वाचा..

सरकारचा निवडणुकीपूर्वी ‘दिवसा वीज’ चा डंका अन निकालानंतर शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोख

न्हावरे (तेजस फडके): जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत सरकारच्या वतीने “शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज” देण्याची ग्वाही देत गावोगावी घोषणा झडल्या. राजकीय व्यासपीठांवरुन मोठमोठी आश्वासने देत मतांची मागणी करण्यात झाली. मात्र निकाल जाहीर होताच त्या आश्वासनांचा फुगा फुटला आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला पुन्हा काळोखच आला. सध्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी […]

अधिक वाचा..