कान्हूर मेसाई परिसरात बिबट्याचा वाढता वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पाबळ: कान्हूर मेसाई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतशिवारात तसेच वस्त्यांच्या परिसरात बिबट्या वारंवार दिसत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कान्हूर परिसरातील शेतांमध्ये आणि गावालगतच्या भागात काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे रात्री-अपरात्री शेतीकामासाठी, पाणी भरण्यासाठी […]

अधिक वाचा..
dead

Video: पाबळ-कान्हूर मेसाई रस्त्यावर विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू…

शिरूर (तेजस फडके): पाबळ (ता. शिरूर) येथील कान्हूर मेसाई रस्त्यावर सोमवारी (ता. १८) सकाळच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले. संबंधित घटना सीसीटिव्हीत कैद झाली आहे. भास्कर शिवलाल मकवाणे (वय ६०, रा. पाबळ) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे. आशा बाळू घोलप (रा. घोलपवाडी, कान्हूर मेसाई), दुचाकीस्वार […]

अधिक वाचा..

धुळेतील दुहेरी हत्याकांडाने खळबळ; भोंदूबाबाकडून तरुण-तरुणीची हत्या

धुळे: Dhule जिल्ह्यातील Sakri तालुक्यातील कासारे गावात एका भोंदूबाबाने दोन तरुणांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नोकरीत स्थैर्य आणि कौटुंबिक सुखासाठी पूजा करण्यास गेलेल्या जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांची हत्या झाल्याची कबुली आरोपी योगेश खैरनार याने पोलिसांसमोर दिली आहे. पूजेनंतर जयश्रीवर गैरवर्तनाचा प्रयत्न माहितीनुसार, जयश्री रजनीकांत काकुस्ते आणि अक्षय गंगाधर सोनवणे […]

अधिक वाचा..

‘अजित पवारांचा राष्ट्रवादी हा पक्षच नव्हता’; संजय राऊतांचा घणाघात

मुंबई: Sanjay Raut यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना Ajit Pawar, Praful Patel, Sunil Tatkare आणि Dhananjay Munde यांच्यावर जोरदार टीका केली. महापालिका निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भूमिका […]

अधिक वाचा..

रोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकल्याने काय होत, वाचाल तर रोज हा उपाय कराल 

लिंबाचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत. लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात. काही लोक रोज लिंबू पाणी पितात, तर काही लोक लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकतात. पण आज लिंबाचा एक वेगळाच उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रोज आंघोळीच्या पाण्यातही लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. लिंबाच्या रसाने आपल्या शरीरावरील इन्फेक्शन, धूळ, माती डाग दूर होतात. तसेच […]

अधिक वाचा..

दात आणि तोंड यांची निगा कशी राखावी

दातांचे आजार आणि त्यांच्या उपायांबद्दल बोलायचं झाल्यास, मुख्यत्वे दात किडणे आणि हिरड्यांचे आजार हे दोन मुख्य आजार आहेत. या दोन्ही समस्यांवर प्रतिबंध आणि उपचारांसाठी योग्य तोंडी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. 1) दात किडणे कारण प्लेक नावाचा एक चिकट थर दातांवर साचतो, जो बॅक्टेरिया आणि साखरेच्या मदतीने ऍसिड तयार करतो. हे ऍसिड दातांच्या बाहेरच्या भागावर हल्ला […]

अधिक वाचा..

उषा चव्हाण यांच्या टीडीआर प्रकरणाला स्थगिती; उपमुख्यमंत्री शिंदेंकडून दिलासा

ठाणे: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआर प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेत मोठा दिलासा दिला आहे. दोन्ही पक्षांची बाजू आणि कागदपत्रे तपासून अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. धनकवडी येथील जमिनीच्या वादाबाबत उषा चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

आरक्षण, बेरोजगारी आणि आंदोलनांवरून राज्यात पुन्हा चर्चा

३० मेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक माध्यमांत तीव्र प्रतिक्रिया मुंबई: महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ‘सगेसोयरे’ अंमलबजावणी आणि गुणवंत आरक्षित उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील समावेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागले आहे. १५ मे २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी पुन्हा आंदोलन करण्याची […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या ७ हजार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण; २६ ते २९ मेदरम्यान टिळक भवन येथे शिबिर

मुंबई : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या अभियानातून तब्बल ७ हजार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २६ ते २९ मेदरम्यान मुंबईतील टिळक भवन येथे विभागनिहाय पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये ‘सोन्याच्या मोडी’च्या नावाखाली तब्बल १ कोटींची फसवणूक…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात काळ्या पैशांच्या आणि बोगस सोन्या व्यवहारांच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले असून, “सोन्याची मोड देतो” असे आमिष दाखवत पुण्यातील सराफ व्यावसायिकाची तब्बल १ कोटी रुपयांची फसवणुक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या व्यवहारात आरोपीने 84 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याने व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली […]

अधिक वाचा..