ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा प्रकल्पांचाही शुभारंभ ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. सुमारे ₹२०० कोटींच्या या प्रकल्पामुळे पुढील दीड वर्षांत तीन हात नाका […]

अधिक वाचा..

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा आरोप मुंबई: उच्च शिक्षणातील ६५९ पदांच्या भरतीची घोषणा करून राज्य सरकारने सुशिक्षित बेरोजगार तरुणांची पुन्हा एकदा दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे प्रदेश प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. २०२२ पासून सरकार सातत्याने भरतीच्या घोषणा करत असले […]

अधिक वाचा..

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली आहे. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांच्या भविष्याची सुरक्षितता आणि उत्तरदायित्व या मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात घोषणाबाजी केली. या काळात आंदोलनावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला, तर आंदोलनकर्त्यांनी […]

अधिक वाचा..

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरण ही महायुती सरकारची त्रिसूत्री असल्याचे सांगत ‘शिवसेना जनतेच्या दारी – एक पाऊल ध्येयपूर्तीकडे’ हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. मुंबईतील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते […]

अधिक वाचा..

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. या चिखलमय रस्त्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि विशेषतः शाळेत जाणाऱ्या लहान विद्यार्थी-विद्यार्थिनींना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी तातडीने मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या भागातून कथानकाला नवं आणि महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे. सध्या कमळी आणि तिची आई हृषीसोबत इनामदारांच्या घरी राहत आहेत. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नसतो. मात्र, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे कमळीच्या आईला स्मृतीभ्रंश झाला असून, कमळी हीच तिची मुलगी […]

अधिक वाचा..

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात. डोळ्यांसाठी लाभदायक: मक्याच्या सेवनाने दृष्टी चांगली होते. ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारखे आजार दूर ठेवते. हाडांसाठी उपयुक्त: यातील नैसर्गिक कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि किडनीच्या समस्यात लाभदायक आहे. ब्लड शुगर नियंत्रित होते: कणसातील कार्बोहायड्रेट शरीराला ताबडतोब उर्जा देते. पचनशक्त वाढते, […]

अधिक वाचा..

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत परळी : परळी औष्णिक ऊर्जा केंद्रातून निर्माण होणाऱ्या फ्लाय अॅश आणि पाँड राखेच्या विक्रीत पारदर्शक निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ₹३५ कोटी ९ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक महसूल […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर टँकरचालकाने जखमींना मदत न करता तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा विलास गायकवाड (वय ४५, रा. कारेगाव, […]

अधिक वाचा..

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे घडलेल्या एका गंभीर घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभाव, मानवता आणि परस्पर समन्वयाचे प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी ‘आनंद हॉस्पिटल’ आणि ‘वरद विनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’मधील डॉक्टर व […]

अधिक वाचा..