महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

महापौर निवडीवर भाजप–ठाकरे युतीचा नवा फॉर्म्युला; हेमंत पाटील 

मुंबई: मराठी आणि मुंबईच्या अस्तित्वासाठी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला महापौर निवडीसाठी बाहेरून पाठिंबा द्यावा, असे आवाहन भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा महापौर व्हावा, अशी स्पष्ट इच्छा व्यक्त केली […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘पोटरा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे मुंबईत पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने […]

अधिक वाचा..
ncp logo

शिरूर तालुक्यात ZP, पंचायत समितीच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप…

शिरूर (तेजस फडके) : तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापून दामूआण्णा घोडे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे गावडे घराण्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने गावडे कुटुंबाचे तिकीट कापल्याची चर्चा राजकीय […]

अधिक वाचा..

बिहार प्रांत कधी सुधारणार

मुंबईकरांच्या हक्कांवर गदा नको मुंबई: मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा कणा आहे. मात्र आज प्रश्न असा आहे की मुंबईकरांना त्यांच्या हक्काच्या सुविधा त्यांच्या स्वतःच्या शहरात कधी मिळणार? मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन; हक्क कुणाचा? बीपीटी अर्थात मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडे दक्षिण मुंबईतील डॉकयार्ड, वडाळा, शिवडी, माटुंगा, वरळी अशा मोलाच्या जमिनींचे नियंत्रण आहे. केंद्र […]

अधिक वाचा..

डॉक्टरांचा निष्काळजीपणा! छातीतील वेदना दुर्लक्षित केल्याने तरुणाचा मृत्यू…

नातेवाइकांची सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पुणे: छातीत तीव्र वेदना होत असलेल्या ३० वर्षीय तरुणाला औंध येथील जिल्हा रुग्णालयात पहाटे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी हृदयविकाराची शक्यता नाकारत पित्त व मळमळीचे निदान करून वेदनाशामक उपचार करत घरी पाठवले. घरी गेल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांतच संबंधित तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी पहाटे घडली. […]

अधिक वाचा..

महापालिका निवडणुकीनंतर भाजपला मोठा धक्का: फडणवीसांचे निकटवर्ती संदीप जोशी यांचा राजकारणातून संन्यास

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आणि भाजपचे मानद सचिव संदीप जोशी यांनी महापालिका निवडणूक संपताच भारतीय जनता पक्षाला तडकाफडकी रामराम ठोकत सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलेल्या भावनिक पत्रातून हा निर्णय जाहीर करत राजकारणातील वाढता संधीसाधूपणा, पक्षांतराची स्पर्धा आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी अस्वस्थता याकडे स्पष्टपणे बोट दाखवले आहे. राजकारण हे पद, प्रतिष्ठा […]

अधिक वाचा..

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एग डोनेशन–सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश; दोन महिलांना अटक

मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सहार पोलिसांनी मोठी कारवाई करत ठाणे जिल्ह्यातून चालवण्यात येणाऱ्या बेकायदेशीर एग डोनेशन आणि सरोगसी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे देशासह परदेशापर्यंत पसरल्याचे तपासात समोर आले आहे. बँकॉकहून येताच पोलिसांची कारवाई कल्याण येथील रहिवासी सुनौती बेलल (वय 44) हिला शुक्रवारी दुपारी 1.30 […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर; हॉटेल पॉलिटिक्सच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण

मुंबई: महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून निकाल जाहीर झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला ८९ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, निवडणूक निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे सर्व २९ नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील […]

अधिक वाचा..

व्हिटॅमिन डी हव असेल तर रोज ‘हे’ पदार्थही खा; हाडं होतील मजबूत

थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश कमी मिळतो. थंडीपासून बचावासाठी जाड कपडे परिधान केल्यामुळे त्वचेवर थेट सूर्यकिरण पडत नाहीत. परिणामी शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ‘सूर्यप्रकाश जीवनसत्व’ म्हणजेच व्हिटॅमिन डीची कमतरता अनेकांमध्ये दिसून येते. व्हिटॅमिन डी का आहे आवश्यक व्हिटॅमिन डी हाडांची मजबुती, कॅल्शियमचे योग्य शोषण, दातांचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या जीवनसत्वाची […]

अधिक वाचा..