परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

महायुती सरकारवर नैतिकतेचा प्रश्न; झिरवाळांच्या VDO प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी

मुंबई: महायुती सरकारमधील कथित अनैतिक वादांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवाळ यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित […]

अधिक वाचा..

तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्पांना गती; मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वाचा करार

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये हरित ऊर्जेचा वापर वाढविणे आणि वीज खर्चात बचत साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. तंत्रशिक्षण संचालनालय आणि MAHAPREIT यांच्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत सौरऊर्जा, स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान, ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली, ऊर्जा साठवण (Energy Storage) आणि ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानांचा वापर […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात केला गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके): नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरातविरोधात नोंदवण्यात आले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरात याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिक राजेंद्र […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार! विकास, कायदा-सुव्यवस्था आणि शेतकरी हितावर शासनाचा भर

मुंबई: राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, शेती, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व क्षेत्रांत काम सुरू आहे. आमचा महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्याचा ठाम निर्धार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई व परिसर झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला असून, त्यासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

तुही यत्ता कंची? खरात प्रकरण, महिला अत्याचार आणि सत्तासंघर्षावरून सरकारला सवाल

महिला सुरक्षेवरून राजकारण तापले; अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच कलगीतुरा मुंबई: राज्यात सध्या उघडकीस आलेल्या कथित ‘भोंदू बाबा’ खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, त्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. “लाडकी बहिण” योजनेच्या गाजावाज्यात महिलांच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीतही तणाव वाढल्याचे दिसून येत आहे. […]

अधिक वाचा..
rajendra-jasud-ashok-kharat

अशोक खरात प्रकरण! शिरूरच्या राजकीय नेत्याला काही अटी शर्तीवर तात्पुरता जामीन, पण…

शिरूर (तेजस फडके) : राज्यात सध्या गाजत असलेल्या नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिनेश परब (मुंबई) आणि राजेंद्र जासूद (पुणे) या दोघांवर दि 29 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी अतिरिक्त सत्र न्यायालय, नाशिक […]

अधिक वाचा..
dead

शिरूर! राजस्थान ढाबा पार्किंगमध्ये भीषण अपघात; ट्रक अंगावरून गेलेल्या तरुणाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील सरदवाडी येथील राजस्थान ढाबा परिसरात घडलेल्या एका भीषण अपघातात ट्रकखाली झोपलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रक चालकाविरुद्ध गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना […]

अधिक वाचा..

‘एपस्टिन फाईल’वरून राजकीय वाद पेटला

मोदींच्या राजीनाम्याची मागणी, काँग्रेस-वंचितचा नागपुरात धडक मोर्चा नागपूर: कथित ‘एपस्टिन फाईल’ प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले असून नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणाला “अत्यंत गंभीर व लाजीरवाणे” म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी नैतिकतेच्या आधारावर पंतप्रधानांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. या पार्श्वभूमीवर प्रकाश […]

अधिक वाचा..

आरोग्य विभाग ‘राम भरोसे’; जाहिराती मोठ्या पण सुविधा शून्य!

गडचिरोली-चंद्रपूरसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली; विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर घणाघात मुंबई: राज्य सरकार एकीकडे मोठ्या योजनांच्या जाहिराती करत असताना दुसरीकडे विशेषतः दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला आहे. रिक्त पदे, बजेट कपात आणि औषध खरेदीतील गैरव्यवहारामुळे आरोग्य विभाग ‘राम भरोसे’ सुरू असल्याची टीका त्यांनी केली. विधानसभेत विरोधकांच्या […]

अधिक वाचा..