अजितदादांनंतर बारामतीला मिळाले ‘हक्काचे जयदादा’; जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर बारामतीकरांना हक्काचे ‘जयदादा’ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेले Jay Pawar यांनी दर गुरुवारी बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. आज झालेला हा दुसरा जनता दरबार असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त […]

अधिक वाचा..

मंत्रालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विधानभवन येथे नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झाले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच उपस्थित […]

अधिक वाचा..

जनतेच्या पैशावर सत्ताधाऱ्यांची विलासशाही; विशेष सुविधांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ची मागणी

मुंबई: वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार-खासदारांना मिळणाऱ्या विशेष सुविधा आणि शासकीय खर्चावर तीव्र टीका करणारा लेख सध्या चर्चेत आला आहे. “जनतेचा पैसा जनतेसाठी की सत्ताधाऱ्यांच्या सुखसोयींसाठी?” असा थेट सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांच्या विशेषाधिकारांवर मर्यादा आणण्याची मागणी करण्यात आली आहे. लेखात पेट्रोल, गॅस, वीज, शिक्षण आणि औषधांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे जीवन […]

अधिक वाचा..

प्रणिती शिंदे यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस

सोलापूर: काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचे सातत्याने चारित्र्यहनन, अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्ये करून स्त्रीत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. ही नोटीस ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले आणि ॲड. आर्या राजेभोसले यांनी प्रणिती शिंदे यांच्या वतीने बजावली आहे. ८ मे २०२६ रोजी सोलापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी […]

अधिक वाचा..

NEET 2026 पुनर्परीक्षा निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा” मुंबई: NEET 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी पुनर्परीक्षेच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकार आणि NTA वर जोरदार टीका केली आहे. देशातील तब्बल २२ लाख ७९ […]

अधिक वाचा..

आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश! राष्ट्रवादीशी चर्चा करूनच निर्णय; उदय सामंत

मुंबई: माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करूनच करण्यात आला असून, यामुळे महायुतीत कोणताही वाद निर्माण झालेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की, महायुतीतील सर्व मित्र […]

अधिक वाचा..

१.१४ लाख कोटींच्या ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ करारामागे डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पाठपुरावा; उदय सामंत

एमएमआरमध्ये उभारला जाणार ५०० मेगावॅट क्षमतेचा ग्रीन एआय डेटा सेंटर पार्क; ३ हजारांपर्यंत रोजगारनिर्मितीची शक्यता मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रात ५०० मेगावॅट क्षमतेचा ‘ग्रीन एआय कॉम्प्युट हब’ आणि डेटा सेंटर पार्क उभारण्यासाठी एएम इंटेलिजन्स लॅब्ससोबत करण्यात आलेला १.१४ लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार हा शिवसेना खासदार Dr. Shrikant Shinde यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश असल्याचे उद्योगमंत्री Uday […]

अधिक वाचा..

कान चित्रपट महोत्सवात गाजलेल्या ‘जीव’ चित्रपटाचे मुंबईत विशेष प्रदर्शन

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाच्या उपक्रमांतर्गत आयोजन; अद्याप प्रदर्शित न झालेला चित्रपट पाहण्याची संधी मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट बाजार विभाग तसेच पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये नावाजलेल्या ‘जीव’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हा चित्रपट […]

अधिक वाचा..

‘AI’ म्हणजे ‘आई-माय’; लोकप्रतिनिधींनी ‘झोळी’ नव्हे तर श्रमाचा मार्ग द्यावा!

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा ‘AI म्हणजे आई-माय’ हा विचारप्रधान लेख सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात Artificial Intelligence पेक्षा ‘AI’चा अर्थ ‘आई’ आणि ‘माय’ असा मांडत लेखकाने लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर परखड भाष्य केले आहे. लेखात लोकप्रतिनिधींनी केवळ अनुदान, पॅकेज आणि आश्वासनांच्या ‘झोळ्या’ वाटण्यापेक्षा जनतेला स्वाभिमानाने उभे राहण्यासाठी रोजगार, हमीभाव, […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात आला वेग!

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे आणि www.shirurtaluka.comने आवाज उठवत सातत्याने बातम्यांची मालिका सुरू ठेवली आहे. संबंधित घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामाला कागदोपत्री नव्हे तर आता प्रत्यक्षात वेग आला आहे. शिक्रापूर ते मलठण दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन अडीच महिने उलटूनही रस्त्याच्या कामामध्ये […]

अधिक वाचा..