जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने खूप लाभदायक आहे. तुमची पेंडीग कामे आज पूर्ण होणार आहेत. तुमचा मुड आज चांगला असून तुमच्या जीवनात खूप मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला घरातील काही सदस्यांना आर्थिक मदत करावी लागेल. आजचा दिवस इतरांना मदत करण्यात जाणार आहे. संध्याकाळी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुमची खूप […]

अधिक वाचा..

शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगावातील यश इन चौक सध्या गुन्हेगारी हालचालींमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गुटका, खर्याची विक्री, मटका, जुगार, दारुविक्री, तसेच गांजा, रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाली आणि त्यात भरीस भर म्हणजे दोन दिवसांपुर्वी झालेला खून यामुळे हा चौक आता ‘अवैध धंदे’ तसेच गुन्हेगांराचा अड्डा’ बनल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. शिरुर तालुक्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात घरात शिरुन महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी खंडू सोनबा जाधव या इसमाविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २९ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ च्या सुमारास ‘ती’ आपल्या घरात स्वयंपाक करत असताना आरोपी जाधव हा घरात आला. […]

अधिक वाचा..
shikrapur-traffic

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरुर) येथे होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडी व खड्ड्यांच्या समस्येबाबत स्थानिकांनी आक्रमक होऊन सोमवारी (ता. ६) जनआंदोलन केले. प्रशासनाने वाहतूककोंडी सोडवण्याबाबत लक्ष न घातल्यास व उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस संमिश्र असेल. तुमचे काही काम सामान्यपणे पूर्ण होईल पण काही कामासाठी परीक्षेचा काळ आहे असे वाटेल. आज कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. काही कारणास्तव स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. अती राग किंवा अपशब्द बोलणे कटाक्षाने टाळा. लहानसहान तणाव नोकरी आणि व्यवसायात त्रास देतील पण काळजी करु नका सगळं काही ठिक होणार […]

अधिक वाचा..

कोंढण ओढा पुलावर धोका कायम; दुरुस्तीच्या प्रतीक्षेत शिरूर-पाबळ रस्ता

सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार, सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर ते कोंढणओढ्यापर्यंत शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागाने मातीमिश्रित मुरूम टाकून फक्त तात्पुरती मलमपट्टी केली असून आस्थाव्यस्थ पसरलेल्या मुरमामुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तसेच शिरूर–पाबळ रस्त्यावरील कोंढण ओढ्याच्या पूलावरील रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून धोकादायक स्थितीत असूनही संपुर्ण दुरुस्तीचे काम सुरू झालेले […]

अधिक वाचा..
election-result

शिरूर नगरपरिषद नगराध्यक्षपद ‘ओबीसी महिला’साठी राखीव; इच्छुक महिलांचे पाहा नावे…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची माळ यंदा ओबीसी (इतर मागासवर्गीय) महिला या प्रवर्गासाठी राखीव ठरली आहे. त्यामुळे शिरूर नगरपरिषदेला पुन्हा एकदा “महिलाराज” येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज (सोमवार) मुंबई येथे पार पडली. या सोडतीत शिरूर नगरपरिषद ओबीसी महिलेसाठी राखीव ठरल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर शिरूर […]

अधिक वाचा..

फक्त ४ थेंब तेलाची बघा जादू- रोज रात्री ‘हे’ काम करा

वारंवार होणारा सर्दी- खोकला, डोकेदुखी, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, अपचन आणि पोटाचे वेगवेगळे त्रास अशा आरोग्याच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी तेलाचा एका खास पद्धतीने केलेला वापर अतिशय उपयुक्त ठरतो. तो नेमका कसा करायचा ते पाहा पचनाच्या संबंधी तक्रारी असतील तर त्यासाठी बेंबीमध्ये तिळाचं तेल सोडावं. त्यामुळे पचन चांगले होण्यास मदत होईल. हा उपाय केल्याने सांधेदुखीचा […]

अधिक वाचा..

किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काय कराल जाणून घ्या काही सोपे उपाय

किडनी मानवी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी यूरीन बनवण्यास मदत करतात. तरतात शरीरातील फ्लूइड आणि मिनरल्स बॅलन्सही करतात. तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचंही काम करतात. अशात किडनी खराब होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं ठरतं. अशात आज आम्ही तुम्हाला किडनी जास्त काळ निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. पौष्टिक आहार कडधान्य, […]

अधिक वाचा..

पाणी जीव वाचवू शकतं, तसं जिवावर बेतूही शकतं, जास्त पाणी प्यायल्याने होतं ‘असं’ नुकसान

पाणी हे जीवन आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाण्याशिवाय जगणं अशक्य आहे. पाण्याने केवळ तहान भागते असं नाही तर पाण्यातून शरीराला अनेक महत्वाचे मिनरल्स मिळतात जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. दिवसभर भरपूर पाणी प्यायल्याने शरीर डायड्रेट राहतं, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं महागात पडत असतं. ते पाण्याबाबतही लागू पडतं. […]

अधिक वाचा..