केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतक-यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत

नागपूर: महाराष्ट्रात अस्मानी व सुलतानी संकटाने बळीराजा उद्ध्वस्थ झाला आहे, पण भाजपा महायुती सरकारने अद्याप दमडीचीही मदत दिली नाही. सरकारने फक्त कोरडया घोषणा केल्या. रविवारी केंद्रीय. गृहमंत्री तथा सहकार मंत्री महाराष्ट्रात एका कार्यक्रमाला आले पण शेतक-यांच्या संकाटावर व मदतीवर एक शब्द बोलले नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्यासमोर हतबल झाले. राज्यातील संकटात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन कल्पना आणि प्रकल्पांवर यशस्वीरित्या काम कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. तर व्यावसायिकांनी नवीन भागीदारींचा विचार करावा. विवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत भविष्यातील योजनांवर चर्चा करावी. आरोग्याच्या बाबतीत उत्साही राहाल. वृषभ: आज संयम आणि शांतता राखणे आवश्यक आहे. आर्थिक बाबींमध्ये कोणताही […]

अधिक वाचा..

शिरूरचा बेट भागात चोरट्यांचा धुमाकुळ, तब्बल चार ठिकाणी लुटमारीच्या घटना

कवठे येमाई, सविंदणे, टाकळी हाजी परिसरात सलग चार घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे आणि टाकळी हाजी परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी दहशत माजवली आहे. केवळ दोन दिवसांत (दि. ४ व ५ ऑक्टोबर) चार वेगवेगळ्या चोरी व लुटीच्या घटना घडल्याने बेट भागात भीतीचे सावट पसरले आहे. शनिवारी (दि. ४) दुपारी […]

अधिक वाचा..

अखेर ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍याची तडकाफडकी बदली

नऊ गावांच्या ग्रामस्थांच्या व ‘ शिरूर तालुका डॉट कॉम ’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा विजय! शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तिसऱ्यांदा नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेतला असून, याबाबतचे पत्र दि. ५ रोजी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी आरोग्य केंद्र प्रकरण; तिसऱ्यांदा दाखल झाली चौकशी समिती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासी गैरहजेरीमुळे अनेक रुग्णांना नाहक त्रास झाल्याने परिसरातील ९ गावच्या ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी समिती तिसऱ्यांदा टाकळी हाजी येथे दाखल झाली असून ग्रामस्थांनी या वेळी ठोस पुरावे व साक्षीदारांसमोर मांडणी केली. गेल्या काही महिन्यांपासून या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी […]

अधिक वाचा..

शिरूर शहरापासून कोंढणओढ्या पर्यंत शेकडो खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रीस्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहराच्या हद्दीपासून कोंढण ओढ्या पर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अक्षरशः खड्डेमय झाली आहे. शेकडो खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे प्रंचड हाल होत असून, काही ठिकाणी रस्ता फाटला आहे. तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी मात्र या सर्व परिस्थितीकडे डोळे झाक करून निद्रिस्त अवस्थेत असल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर सहाय्यक अभियंता, हे कार्यालयात भेटतच […]

अधिक वाचा..

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी 

१) रोज रात्री ६-७ बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. २) गाजरामध्ये अ, ब, क जीवनसत्वन असतात, त्यामुळे रोज गाजर खाल्यास किंवा गाजराचा ज्यूस प्यायल्यास नजर तीक्ष्ण होते. ३) रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्याच पाण्याने डोळे धुवावेत. ४) रोज रात्री झोपतांना मोहरीच्या तेलाने पायांच्या तळव्यांना मालिश करावी. ५) एक चमचा बडीशेप, दोन बदाम, अर्धा […]

अधिक वाचा..

संत्री एक शक्तीवर्धक फळ 

१) संत्र हे एक शक्तीवर्धक फळ आहे. संत्र अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे. संत्र्याचं सेवन केल्यानं सर्दी दूर होते. २) यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करतं. ३) संत्र हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते. ४) संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘क’, लोह आणि पोटॅशियम असतं. ५) संत्र्याची सर्वात मोठी विशेषता […]

अधिक वाचा..

किवी (फळ) बहुगुणी 

कीवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते. शरीराला आवश्यक असणारी ‘अँटीऑक्सिड्न्ट्स’देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की ‘किवी’ या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात […]

अधिक वाचा..

1० ऑक्टोबरचा ओबीसी महामोर्चा होणारच

राज्य सरकारने ओबीसी संघटनाच्या बोलावलेल्या बैठकीत मागण्या मान्य न झाल्याने महामोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ओबीसी संघटना ठाम मुंबई: राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे.हा शासन निर्णय रद्द करावा तसेच २०१४ पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र याची श्वेतपत्रिका काढावी या दोन मागण्या आज ओबीसी संघटनांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. सरकारने […]

अधिक वाचा..