महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले; सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून समृद्धी महामार्गासह राज्यातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. समृद्धी महामार्गात २० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरल्याचा गंभीर दावा त्यांनी केला. ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर जळगाव येथे […]

अधिक वाचा..

विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरणाऱ्या सराईत टोळीचा अखेर पर्दाफाश!

शिरूर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन आरोपी जेरबंद, १८ गुन्ह्यांची उकल, ३०० किलो तांब्याच्या तारा व मोटारसायकल जप्त शिरू (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून विद्युत रोहीत्र (डीपी) फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने महावितरण आणि शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडवली होती. शेतातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांना पाणी देण्यास अडथळे निर्माण होत होते. […]

अधिक वाचा..

यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन गावठी पिस्तुलांसह पंधरा जिवंत काडतुसे जप्त

यवत (प्रतिनिधी) अवैध अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करण्याच्या शक्यतेला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि यवत पोलिसांनी संयुक्तरीत्या भांडगाव गावच्या हद्दीत सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन अवैध गावठी पिस्तुले, पंधरा जिवंत काडतुसे […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपतीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडा; शेखर पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात ऐन पावसाळ्याच्या दिवसांतच पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे चासकमान धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर पोहोचला असून, रांजणगाव गणपती परिसरातील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी चासकमान धरणातून कोंढापुरी येथील तलावात तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

मधमाशी चावली तर चटकन करा हे ३ उपाय

मधमाशीने डंक मारल्यावर विष त्वचेमध्ये प्रवेश करतं आणि त्यामुळे सूज, लालसरपणा, जळजळ आणि दुखणे सुरू होते. त्यामुळे अशावेळी तात्काळ योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. मधमाशीने डंक मारल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असतेच. परंतु आपण मधमाशी चावल्यांनंतर तात्काळ काही प्रथमोपचार घरच्याघरीच करु शकतो. काही सोप्या घरगुती उपायांनी या वेदना कमी करता […]

अधिक वाचा..

सतत थकवा, अंगदुखी या आजारांची प्रमुख लक्षण कोणती 

हा थकवा देखील साध्या किरकोळ प्रमाणापासून ते अगदी बर्न आऊट सिंड्रोमपर्यंत असू शकतो. म्हणजे इतक्या प्रमाणात की काहीही करू नये, फक्त झोपावं, विश्रांती घ्यावी असं वाटतं. काहीही काम करण्याची शक्ती किंवा त्राण राहत नाही. मानसिक अवस्था देखील अतिशय नाजूक असते म्हणजे अगदी एखाद्या व्यक्तीने प्यायला ग्लासभर पाणी जरी मागितलं तरी भयंकर संताप येतो. थकव्याची लक्षणे […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात वाढते मलेरिया- डेंगूची साथ, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ५ उपाय करा 

पावसाळा सुरु झाला की वातावरणात गारवा पसरतो. परंतु या ऋतूमध्ये अनेक आजार देखील उद्भवतात. दूषित पाण्यामुळे अनेक आजार वाढतात. पावसाळ्यात लहान मुले आणि वयोवृद्ध असणारी माणसं लगेच आजारी पडतात. इतकेच नाही तर आपल्याला या काळात चांगल्या आहारासह, स्वच्छ पाणी, हलका व्यायाम करणे देखील महत्त्वाच आहे. पावसाळ्यात सर्दी-ताप आणि खोकल्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात ठिकठिकाणी पाण्याचे तळे […]

अधिक वाचा..

संवादाची संस्कृती जपूया; महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे भान ठेवूया

मुंबई: महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, विचारवंत आणि लोकशाही मूल्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारताना लोकहित, न्याय आणि सुसंस्कृत राज्यकारभाराचा आदर्श घालून दिला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजमनात रुजवली. या समृद्ध वैचारिक परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात आज सार्वजनिक चर्चेचा दर्जा […]

अधिक वाचा..

एपस्टीनच्या फाईल्स की अब्रूच्या फाईल्स? पडदा उघडायच्या आधीच कोर्टात पहिला शो!

मुंबई: चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही. प्रेक्षकांनी तिकीट काढलेले नाही. सेन्सॉरची अंतिम प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पण न्यायालयाचा पडदा मात्र आधीच वर गेला आहे. महाराष्ट्रात आता चित्रपटगृहापेक्षा न्यायालयातच चित्रपटाचा पहिला शो होत असल्याची नवी परंपरा सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ या नावानेच चर्चेचा विषय ठरलेल्या चित्रपटाने राजकारण, सोशल मीडिया आणि न्यायव्यवस्था […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे मोठे जाळे पुन्हा उघड!

दुधामध्ये विष कालवणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईची नागरीकांची मागणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दूध भेसळीचे गंभीर प्रकार पुन्हा एकदा समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पारोडी येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स येथे दुधाची आम्लता कमी करण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा व इतर घातक रसायनांचा वापर केल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत उघड झाल्यानंतर तब्बल १२ […]

अधिक वाचा..