स्टार प्रवाहवर ‘आनंदी’ची एंट्री; अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी पुन्हा मालिकेत

मुंबई: स्टार प्रवाह वरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘आनंदी’ ही नवी मालिका येणार असून तिचा पहिला प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांकडून त्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या प्रोमोमधून मालिकेतील मुख्य कलाकारांची झलक समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे आणि लोकप्रिय अभिनेता समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये […]

अधिक वाचा..

‘मोहिनी’ची एन्ट्री! २३ मार्चपासून ‘कलर्स मराठी’वर नवी मालिका;

मुंबई: कलर्स मराठी वर येत्या काही दिवसांत दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यापैकी ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका १६ मार्चपासून ऑन एअर होणार आहे. तर ‘मोहिनी’ या नव्या मालिकेची प्रदर्शनाची तारीख आणि वेळ वाहिनीने अधिकृतपणे जाहीर केली आहे. “स्वाभिमान आणि अहंकाराच्या या लढाईत नेमकं कोण जिंकणार?” मोहिनी की RK? असा अनोखा संघर्ष […]

अधिक वाचा..

स्वानंदीचा रुद्रावतार! अंशुमनला चाबकाने दिली शिक्षा; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा प्रोमो चर्चेत

मुंबई: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या लोकप्रिय मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून अंशुमनचा वाढता अरेरावीपणा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. अंशुमन आणि मल्लिका यांनी समर-आनंदच्या मैत्रीतही दुरावा निर्माण केल्याचे मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान, होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरही अंशुमनचे वागणे अधिकच उद्धट होताना दिसते. तो आजीशीही व्यवस्थित बोलत नाही, तिचा अपमान करतो आणि तिच्या […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी 6’मध्ये मोठा धक्का! चर्चेत असलेली रुचिता जामदार घराबाहेर

धनंजय पोवारने उपस्थित केले प्रश्न मुंबई: ‘बिग बॉस मराठी चा खेळ सध्या रंगात आला असून दर आठवड्याला नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी सर्वांत चर्चेत असलेली […]

अधिक वाचा..

नाथषष्ठीत ‘नाथांचा रांजण’ भरला; पैठणमध्ये भक्तीचा जल्लोष

पैठण: नाथषष्ठी उत्सवानिमित्त पैठण येथे पारंपरिक ‘नाथांचा रांजण भरणे’ हा धार्मिक सोहळा शनिवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला. भाविकांनी गोदावरी नदीतून पवित्र जल आणून संत एकनाथ महाराजांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरत शतकानुशतके चालत आलेली परंपरा यंदाही जपली. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने ‘श्रीखंड्या’ या रूपात तब्बल १२ वर्षे संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचे पाणी आणून रांजण […]

अधिक वाचा..

युद्धामुळे साखर निर्यात ठप्प; देशात १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता

मुंबई: देशात सुरू असलेल्या साखर हंगामात मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम आता साखर उद्योगावर दिसू लागला आहे. अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ ढवळून निघाली असून आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर परिणाम झाल्याने साखर निर्यात मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सुमारे १५ लाख टन साखरेचा अतिरिक्त साठा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदाच्या हंगामात […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशयातून विवाहितेला जाळून केले ठार; पती-सासऱ्याची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

नागपूर: चारित्र्यावर संशय घेत विवाहितेला अमानुष मारहाण करून रॉकेल टाकून जाळून ठार केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. घटनेची क्रूरता आणि उपलब्ध पुरावे लक्षात घेता न्यायालयाने दोघांचेही अपील फेटाळून लावले. अमोल देशमुख (वय २८) आणि विजय देशमुख (वय ५३) अशी आरोपींची नावे असून ते यवतमाळ जिल्ह्यातील […]

अधिक वाचा..

नितीशकुमार राज्यसभेकडे; बिहारमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता, भाजपचा मुख्यमंत्री?

पटना: बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केल्याने बिहारमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यास राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट […]

अधिक वाचा..

आखाती संघर्षाची झळ पुण्याला! पेट्रोल-डिझेल व गॅस टंचाईची चिन्हे

पुणे: पश्चिम आशियातील आखाती परिसरात सुरू असलेल्या इराण–इस्रायल–अमेरिका तणावाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला असून महाराष्ट्रात इंधन आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेल आणि गॅस टंचाई निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून सीएनजी आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग? पंतप्रधान मोदींची बंगाल सरकारवर जोरदार टीका

बंगाल: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील ऑल इंडिया ट्रेनमोल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनरजी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने इंटरनॅशनल संटल कॉन्फरेन्स चे ठिकाण अचानक बदलल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींची ही प्रतिक्रिया अशा वेळी आली आहे, जेव्हा राष्ट्रपती […]

अधिक वाचा..