या ४ लोकांना दालचीनीच्या पाण्याने मिळतील अद्भूत फायदे, जाणून घ्या कसं कराल सेवन

दालचीनीला मसाल्यांचा राजा म्हटलं जातं. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. दालचीनी पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. खासकरून काही लोकांना यापासून अधिक फायदे होतात. दालचीनीचं पाणी हा एक सरळ, सोपा आणि नॅचरल उपाय आहे. कुणासाठी फायदेशीर दालचीनीचं पाणी १) डायबिटीसचे रूग्ण: जर तुम्हाला […]

अधिक वाचा..

पेनकिलर गोळ्यांचा अवाढव्य वापर

पेनकिलर मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने थांबतात? वेदना होत असतील तर त्या टाळण्यासाठी आपण लगेच पेनकिलर घेतो. अनेकदा डॉक्टरही आपल्याला पेनकिलर घेण्याचा सल्ला देतात. पेनकिलर घेतल्याबरोबर वेदना त्वरित नाहीशा होतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, पेनकिलर मध्ये असं नेमकं काय असतं, ज्यामुळे वेदना तातडीने वेदना तातडीने नाहीशा होतात? मुळात, जेव्हा […]

अधिक वाचा..

पाचकंदील चौकातील पार्किंगचा प्रश्न गंभीर, श्रीराम सेना आणि मनसेचे आंदोलन लवकरच…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शहरातील पाच कंदील चौकात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. येथील अनधिकृत बांधकामांमुळे पार्किंगसाठी जागाच शिल्लक राहिली नाही. परिणामी, वाहनधारकांना रस्त्यावरच गाड्या उभ्या कराव्या लागतात आणि त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही गंभीर समस्या सोडवण्या साठी श्रीराम सेना […]

अधिक वाचा..

इयत्ता १ ली ते ९ वीच्या वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक ठरले

भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहावे लागणार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून २०२४-२५ शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान सकाळी ८ ते ११ या वेळेत परीक्षा घेतली जाणार असून, यंदा पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये परीक्षा एकाच वेळी होणार आहे. महत्त्वाचे मुद्दे परीक्षा […]

अधिक वाचा..

महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे मिळायलाच हवी

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची QR कोड देणार का हमी मुंबई: महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृहांचा प्रश्न आमदार चित्राताई वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. राज्यभरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या, त्यांची दुरावस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच त्यांना गर्भाशयाचा कर्क रोगासारख्या गंभीर समस्यांना देखील सामोरे […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर; अतुल लोंढे

मुंबई: देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो हा भाजपाचा दावा फोल ठरला असून धार्मिक मुद्द्यांवर ज्या देशात वाद निर्माण केले जातात त्या देशात गुंतवणूक येत […]

अधिक वाचा..

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा असताना निधीची तरतूद कमी

मुंबई: पुरोगामी महाराष्ट्रात महिलाना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली जर महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण? NCRB ची आकडेवारी सांगते महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात साखरेची चक्क ३९२ पोती चोरीला गेली…

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असुन या ठिकाणी अनेकवेळा चोऱ्या तसेच इतर प्रकार घडत असतात. परंतु रांजणगाव MIDC मध्ये असलेल्या एका गोडाऊनची भिंत पडली अन तीन तासात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क ३९२ साखरेची पोती चोरीला गेल्याची घटना घडली आहे.   याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी (Ranjangaon […]

अधिक वाचा..

रामलिंग येथे कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार): कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन यांच्या वतीने रामलिंग येथील मंगलकार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक मार्गदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिरुर पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, अ‍ॅड भाग्यश्री बोरा, रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, सरपंच लता […]

अधिक वाचा..

रोज कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, रोजच्या जेवणातून व्हिटामिन B-12 मिळेल

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. त्वचा ग्लोईंग दिसते. शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. […]

अधिक वाचा..