शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून एका अधिकाऱ्याची खासगी गाडी आली थाटात अन…

पोलिसांनी केली तात्काळ कारवाई  शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये पुणे येथील एका मंडलधिकाऱ्याची खाजगी गाडी ‘महाराष्ट्र शासन ‘अशी पाटी लावून आली .ही बाब निलेश वाळुंज यांच्या लक्षात येतात त्यांनी तातडीने शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना या गाडीवर कारवाई करण्याबाबत मागणी केली . “सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज” यांनी सजग नागरिकांसह आवाज […]

अधिक वाचा..

स्वयंपाकघरातील हे ५ मसाले वाढणारी शुगर -ब्लडप्रेशर आणतील आटोक्यात…

मधुमेह हा जीवनशैली संबंधित गंभीर आजार आहे. जगभरात ९० टक्के रुग्ण मधुमेहाने ग्रस्त आहेत. सध्या त्याच्या प्रकरणात देखील वाढ होत आहे. यामध्ये शरीर योग्य प्रमाणात इन्सुलिन तयार करु शकत नाही. यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा अधिक राहाते. अनेकदा हा आजार अनुंवाशिकतेमुळे देखील होतो. आहार आणि जीवनशैलीत काही बदल करुन यावर आपल्याला मात करता येते. […]

अधिक वाचा..

लघुशंका / लघवीला त्रास होण्याची कारणे व उपाय

लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या – थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे, असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया […]

अधिक वाचा..

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ह्या 10 चहाचे सेवन

चहा १) कलमी (दालचिनी) चहा: यात उपस्थित पॉलीफेनॉल्स कॅलोरी बर्न करून वजन कमी करते. कसे बनवावे: उकळत्या पाण्यात चहा पत्ती, दालचिनी पूड आणि दूध टाकावे. याला पाच मिनिट उकळून गाळून याचे सेवन करावे. २) जिर्‍याचा चहा: यात कॅलोरीची मात्रा कमी असते जे वजन कमी करून वेट लॉसमध्ये मदतगार ठरते. कसे बनवावे: गरम पाण्यात जिरं घालून […]

अधिक वाचा..

अखेर पत्रकार महामंडळाचा कॅबिनेट निर्णय मंजूर झाला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार

मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या आमरण उपोषण आंदोलनास यश मुंबई: अखेर पत्रकार पत्रकार महामंडळासाठीचा कॅबिनेट निर्णय मंजूर झाला मंजूर झाला यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी आभार मानले तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचेही आणि विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ नीलम ताई गोऱ्हे, उद्योग मंत्री उदय सामंत, आ प्रवीण दरेकर, विरोधी […]

अधिक वाचा..

काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर

मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  विधानसभेताल काँग्रेसच्या उपनेतेपदी आ. अमीन पटेल यांची, मुख्य प्रतोदपदी माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची, सचिव पदी आ. डॉ. विश्वजीत कदम यांची आणि प्रतोदपदी शिरीषकुमार नाईक व संजय मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर विधानपरिषदेत गटनेतेपदी […]

अधिक वाचा..

शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्त्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय

ज्याप्रमाणे स्त्रियांना मातृत्वाची आस असते, आपले स्वतःचे बाळ हवे असे वाटत असते त्याचप्रमाणे पुरुषांना देखील आपले स्वतःचे बाळ हवे असते. त्यांच्या मध्ये देखील आपण पिता बनावे ही भावना प्रखरतेने असते. परंतु स्त्रिया या बाबतीत जितक्या मनमोकळेपणाने बोलतात तितके पुरुष बोलत नाहीत. काही वेळा विवाहित जोडप्याला मुल न होण्याचे कारण त्या जोडप्यातील पुरूषामध्ये असणारी शुक्राणुंची कमतरता, […]

अधिक वाचा..

महिला आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करावा का?

सध्या पुरुष असो की स्त्री दोघांची एक समस्या समान आहे. ती म्हणजे वाढते वजन. दोघांनाही वजन कमी करण्याची मोठी चिंता सतावत असते. त्यासाठी मग ते जीमला जातात, वॉकिंग करतात, योगा करतात आणि डाएट प्लानही अवलंबतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. पण याबाबत काही शंकाही आहेत. वजन कमी करायचं असेल तर महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता […]

अधिक वाचा..

हृदयविकार म्हणजे काय

हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात. हृदयाचा ताल बिघडू शकतो. किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात. तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. परंतु हृदयाच्या स्रायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळं त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार […]

अधिक वाचा..

पुणे बलात्कार प्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचे बेताल, असंस्कृत व विकृत विधान, गृहराज्यमंत्र्यांची हकालपट्टी करा

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये गडबड घोटाळा करून भाजपा युतीने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विजय मिळवला आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे परंतु केंद्र सरकार व निवडणूक आयोग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंवैधानिक सरकार स्थापन करण्यात आले होते तर त्यानंतर विधानसभेत मतांची चोरी करून आलेले भाजपा […]

अधिक वाचा..