राज्यातील 78.40 टक्के शाळांमध्ये संगणक सुविधा उपलब्ध

विद्यार्थ्यांमधील वाचन आणि गणितीय क्रियांमध्ये देखील प्रगती मुंबई: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेने शाळा सर्वेक्षणाचा (ग्रामीण) अहवाल (असर) प्रकाशित केलेला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत ‘असर’ अहवालाबाबत काही मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. संस्थेने २०.४ टक्के विद्यार्थ्यांकडून संगणकाचा वापर होत असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, एकूण १,०८,१४४ शाळांचा विचार करता संगणकाचा वापर करण्याचे […]

अधिक वाचा..

साखर पूर्णपणे बंद केल्याने शरीरावर काय परिणाम होतो

साखर कमी केल्याने तुमचे हृदय चांगल्याप्रकारे काम करेल. हृदय हा एक संवेदनशील अवयव आहे, त्यामुळे त्याची अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. साखर कमी केल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. साखर कमी केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमधेही फरक दिसेल. साखर कमी केल्याने तुमची त्वचा आणखी सुंदर आणि तजेलदार दिसेल. विशेषतः रात्रीच्या वेळी साखरेचे पदार्थ न खाल्यास […]

अधिक वाचा..

खोकल्यावर घरच्या घरी बनवा संत्र्याचं सिरप

तुम्हाला सर्दी, खोकला किंवा हवामानात बदल होताच संसर्ग होत असेल, तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकार शक्ती खूपच कमकुवत झाली आहे. साहजिकच खोकल्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याशिवाय सारखा खोकला होतो किंवा संसर्ग होतो म्हणून त्यासाठी तुम्ही सारखी औषधे घेत असाल, तर त्यामुळेही शरीरावर विविध दुष्परिणाम होऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला औषधांपेक्षा घरगुती […]

अधिक वाचा..

सकाळी उठल्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी काय कराव

सकाळ ही एक महत्त्वाची वेळ असते जेव्हा तुमचे शरीर विश्रांतीनंतर दिवसभर कार्य करण्यासाठी सक्रिय होते. तुमच्या सकाळच्या दिनचर्येत साध्या; पण प्रभावी सवयींचा समावेश केल्याने ऊर्जा वाढण्यास, पचनशक्तीला चालना देण्यासाठी आरोग्यास समर्थन मिळू शकते. रात्रीच्या विश्रांतीनंतर तुमचे शरीर पूर्ववत करणे आणि तुमच्या डिटॉक्स प्रक्रियेला चालना देणे यांसाठी सकाळी ९ वाजण्यापूर्वी कोणत्या विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत. शरीराची […]

अधिक वाचा..

मूळव्याधाची कारणे लक्षण व उपाय

बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबींमुळे […]

अधिक वाचा..

लघवी साफ होण्यासाठी घरगुती उपाय 

बेकिंग सोडा आणि पाणी लघवी कमी आम्लयुक्त बनवते, जळजळ कमी करते. ओवा खाणे मूत्र प्रणालीतून बॅक्टेरिया बाहेर काढते. सेलरी बियाणे चहा UTI च्या लक्षणांपासून मुक्त करते. क्रॅनबेरीचा रस UTI टाळण्यास मदत करतो. कॉर्न सिल्क अधिक सहजपणे लघवी करण्यास मदत करतो, मूत्रपिंडाच्या वेदनापासून मुक्त होण्यास आणि kidney stones काढून टाकण्यास मदत करतो. जेवणानंतर ताक अधिक सहजपणे […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त कामगारांना खोलीत डांबुन ठेवत मारहाण चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दोन अटकेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत कामगारांना मारहाण करणे, त्यांचे पगार न देणे असे प्रकार कायमच घडत असतात. असाच एक गंभीर प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) हद्दीत घडला असुन ४० ते ५० कामगारांना एका खोलीत डांबुन ठेवत त्यांना केलेल्या कामाचे पैसे न देता त्यांना मारहाण करण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) कार्याध्यक्षपदी सचिन चिटणीस

पत्रकार महामंडळ संकल्पक शीतल करदेकर महामंडळ गठनासाठी आमरण उपोषण करण्यास आग्रही; संस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत पुणे: मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया ( माई ) संघटनेच्या संस्थापकांची पुणे येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्य कार्यकारणी सर्वानुमते निवडी करण्यात आली यावेळी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी […]

अधिक वाचा..

नावासमोर डॉक्टर लागल, आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली

उदय सामंत झाले भावूक  पुणे: डॉ. उदय सामंत… राज्याचे उद्योग व मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांना आज अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. या सन्मानाने भावूक होत उदय सामंत यांनी आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या विशेष दीक्षांत समारंभात मंत्री उदय सामंत यांना डॉक्टरेट […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला दिलासा

पुणे: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ सादर झाल्यानंतर राज्यभरात त्याची चर्चा रंगली असून, या बजेटमध्ये मध्यमवर्गीय, महिला आणि आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा देण्यात आल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले. त्या विश्व मराठी संमेलन २०२५ च्या कार्यक्रमात बोलत होत्या. १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त – सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा “या अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात […]

अधिक वाचा..