digambar-shinde-malthan

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १३) अष्टविनायक महामार्गावर मलठण-शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला टेम्पोने धडक दिली. यामध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिगंबर रामदास शिंदे (वय १६ रा. शिंदेवाडी मलठण ता. शिरूर जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत रामदास […]

अधिक वाचा..

..म्हणून सरकारने पळ काढू नये

नागपूर: नागपूर अधिवेशनात विदर्भातील समस्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे परंतु सरकारने केवळ पाच दिवसांचे अधिवेशन ठेवल्याने विदर्भातील जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात होत आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतमालाची खरेदी केंद्रे सुरु नाहीत. बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, या सर्व महत्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारला […]

अधिक वाचा..

समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

नागपूर: राज्यात गेली अडीच वर्ष महायुती सरकारने विकास आणि लोक कल्याणकारी योजनांची सांगड घालत काम केल्याने जनतेने विश्वास टाकला आणि त्यामुळे महायुती सरकारची नवी इनिंग सुरु झाली आहे. राज्यातील जनतेचा विकास आणि समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. वीधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रामगिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
nimgaon-raigad-trip

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

शिक्रापूर : शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, अनुलोम संस्था, भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगड दर्शनचे आयोजन निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या तर्फे करण्यात आले होते. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील सरपंच बापूसाहेब काळे यांनी गावातील युवक-युवतींना मोफत रायगड दर्शन घडविले आहे. किल्ले रायगड […]

अधिक वाचा..
actor-kiran-gaikwad

देवमाणूस! अभिनेता किरण गायकवाड याचे शुभमंगल सावधान!

मुंबई : देवमाणूस या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. किरणने काही दिवसांआधीच प्रेमाची कबूली दिली होती. किरण गायकवाड याने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर हिच्याबरोबर लग्न केलं आहे. किरणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. किरणच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. किरणला चाहत्यांनी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. किरण गायकवाड आणि वैष्णवी […]

अधिक वाचा..

जास्त फळं खाणं नुकसानकारक ठरू शकतं का? जाणून घ्या…

वेगवेगळ्या फळांचं सेवन करून आरोग्य चांगलं राहतं. फळांचं सेवन केल्याने पोटासंबंधी, त्वचेसंबंधी आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच फळांमधील व्हिटॅमिन सी मुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. या वेगवेगळ्या फायद्यांमुळे लोक भरपूर फळांचं सेवन करतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, फळांचं जास्त सेवन करणंही नुकसानकारकही ठरू शकतं.  फळांमध्ये आढळणारं फ्रुक्टोज लठ्ठपणा, दातांमध्ये […]

अधिक वाचा..
bride

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

सांगली : राज्यभरात अनेक ठिकाणी खोटे लग्न लावून गंडा घालणार्‍या टोळीने कर्नाटकमध्येही अनेकांना फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीतील पल्लवी मंदार कदम तथा परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिने धुळे, शिरूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील अनेकांची खोटी लग्ने लावून फसवणूक केली आहे. सध्या फसवणूक करणार्‍या टोळीची कारागृहात रवानगी […]

अधिक वाचा..
snake-bhandara

सर्पमित्राला नागाने केला दंश; नागाला दुसऱ्या हातात पकडले अन् थेट रुग्णालयात…

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात सापाने सर्पमित्राला दंश केला. सर्पमित्राने तोच साप हातात घेऊन थेट रुग्णालयात गाठले. सुदैवाने सर्पमित्राचा जीव वाचला, सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. शेतात निघालेल्या विषारी सापाला पकडत असताना विषारी नाग प्रजातीच्या सापाने सर्पमित्राच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दंश केला. सर्पमित्रांने हिम्मत न हरता सापाला उजव्या […]

अधिक वाचा..

गुंतवणूकदारांना राज्यात आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम

मुंबई: देश विदेशातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार राज्य शासनमार्फत आता विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. देशी-विदेशी गुंतवणुकीसाठी  गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी “कंट्री डेस्क” या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणूकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार […]

अधिक वाचा..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा अवमान, संविधानाची विटंबना करणा-यांना कठोर शासन करा

मुंबई: परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..