ashok-pawar-pradip-kand-mauli katke

शिरुर-हवेली मतदार संघात कंद यांच्या निर्धार मेळाव्यात दिवाळीपुर्वीचं फटाके फुटण्याची शक्यता…?

शिरुर (तेजस फडके): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या शिरुर-हवेली मतदार संघात ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम झाले असून, विधानसभेसाठी भाजपाकडून प्रदीप कंद इच्छुक होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते. कटके यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कंद यांचे […]

अधिक वाचा..
ranjangaon-police

शिरूर तालुक्यातील एकाला पिस्टल बाळगल्याप्रकरणी सापळा रचून केली अटक…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर पिस्टल बाळगल्या प्रकरणी बाभुळसर येथील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारवर्ग असल्याने त्यांच्या मदतीने परराज्यातुन अवैधरित्या पिस्टल […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून उठण्याची वेळ आणि त्याचे फायदे

सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ?:-  व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्याआधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे. […]

अधिक वाचा..

पाणी उकळण्याच्या तीन पद्धती, या गंभीर समस्या लगेच होतील दूर….

पाणी उकळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जर पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहण्यापर्यंत उकळलं तर याने वात दोष दूर होतो. जर पाणी अर्ध कमी होईपर्यंत उकडलं तर याने पित्त दोष कमी होतो. जर पाणी उकळल्यानंतर केवळ एक चतुर्थांश शिल्लक राहीलं तर याने कफ दूर होतो. अशाप्रकारे पाणी उकळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि तापही कमी होतो. कफ […]

अधिक वाचा..

औषधानेही कफ बाहेर पडत नाही तर मग लगेच करा हा सोपा उपाय

औषधाशिवाय खोकल्यावर उपाय जर घशात खवखव किंवा फार जास्त खोकला उमळून येत असेल तर या समस्या कानाच्या एक्यूपंक्चरने ठीक केल्या जाऊ शकतात. यासाठी दोन्ही कानात हातांचं इंडेक्स फिंगर टाका. आता दोन्ही बोटं आरामात एकत्र फिरवा. एकावेळी 36 वेळा असं करा. फुप्फुसातील ब्लॉकेज मोकळे होतात. खोकल्याचं सगळ्यात मोठं कारण श्वासनलिकेत किंवा फुप्फुसात कफ, प्रदुषणाचे कण किंवा […]

अधिक वाचा..

पायात वेदना होण्याची कारणे व उपाय

कारणे १) स्नायूंचे आकुंचन होणे. २) क्षारांच्या असंतुलनामुळे. ३) शरीरात वात शिरणे. ४) रक्ताभिसरण गती मंदावणे. ५) व्यायामाचा अभाव. ६) वजन जास्त असणे. उपाय १) वरील कारणे कमी करा. २) दुखणा-या भागाला तेल लावा. ( सरसो / तिळाचे / नारायण ) ३) नंतर दात बंद करून थोडेसे तोंड उघडून सावकाश श्वास आत ओढत रहा. ४) […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल…

हिवाळ्यात सर्वांत मोठी समस्या त्वचाविकारांची! त्वचा कोरडी पडली की, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. म्हणूनच हिवाळ्यात त्वचेचे आरोग्य सांभाळले पाहिजे. त्यासाठी योग्य उपाय करून त्वचेची काळजी घेतल्याने ती निरोगी राहायला मदत होते. हिवाळ्यात त्वचेच्या बऱ्याच तक्रारी उद्‌भवतात. साधाणरत: त्वचेचा कोरडेपणा, पापुद्रे निघणे, त्वचा निस्तेज होणे, काळपटपणा असे तक्रारींचे स्वरूप असते. उन्हाळ्यात आपली त्वचा नियमितपणे घामाला शरीराबाहेर […]

अधिक वाचा..

आल्याचा वापर करून शरीरातील यूरिक अ‍ॅसिड करू शकता कमी, जाणून घ्या….

यूरिक अ‍ॅसिड कमी करतं आलं आल्याच्या चहापासून ते वेगवेगळ्या पदार्थांमध्ये समावेश केला जातो. याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच सोबच यात अनेक औषधी गुणही असतात. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-ऑक्सि़डेंट ने शरीरातील सूज कमी होते. तसेच आल्याने पचनक्रियाही चांगली होते. शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघण्यास मदत मिळते. आलं कसं करतं काम? आल्यामध्ये जिंजरोल्स नावाचं एक शक्तीशाली […]

अधिक वाचा..

राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही….

मुंबई:- महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक हारण्याच्या भितीने भारतीय जनात पक्षच सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक नेरेटिव्ह पसरवत आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण व संविधान विरोधी असून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका विधानाची तोडफोड करून फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न महाराष्ट्रात चालणार नाही, असे प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. दिल्ली येथे […]

अधिक वाचा..

…म्हणून कामगारांची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी मोहीम सुरू करणे आवश्यक

पुणे: भोसरी येथे पाण्याची टाकी कोसळून दुर्घटना झाली त्या ठिकाणाला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ऐन सणासुदीच्या तोंडावर कामगारांवर जो प्रसंग ओढवला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी लेबर कॅम्पमधील कामगारांसाठी तकलादू पद्धतीने पाण्याची टाकी उभारली असल्याचे प्रथमदर्शनी कळते आहे. […]

अधिक वाचा..