इलेक्ट्रिक बस कारवर आदळल्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा चिरडून अंत

मुंबई: बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिल्यामुळे पादचारी महिलेचा चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबईत सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोर सकाळच्या वेळेस हा अपघात झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कसा झाला अपघात दक्षिण मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या समोरुन जात असताना बेस्ट इलेक्ट्रिक बस चालकाचे वाहनावरील […]

अधिक वाचा..

UPSC ची शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याने संपवल आयुष्य

लातूर: यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईट नोटदेखील आढळून आली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मिळालेल्या माहितीनुसार, रामदार श्रीरामे, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमरावतीला ट्रेनिंग जातो, असं सांगून ते घरातून निघाले होते. त्यांनी […]

अधिक वाचा..

चिमुकल्यांसह विवाहितेने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले

जामखेड: नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता. भूम, […]

अधिक वाचा..

अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला; चिमुकलीवर वर्ग मित्राकडून, तर महिलेवर सामूहिक अत्याचार

यवतमाळ: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातील एक घटना बाभुळगाव, तर दुसरी घटना दारव्हा तालुक्यात घडली. बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने अत्याचार केला, तर दारव्हा तालुक्यात महिलेवर पाच जणांनी निर्जनस्थळी नेऊन रात्रभर अत्याचार केला. दारव्हा ते बागवाडी मार्गावर एका ३४ वर्षीय महिलेशी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात डोंगर चढताना पिकअप रिव्हर्स आली आणि दरीत कोसळून 8 ते 9 महिलांचा मृत्यू…

पुणे: जिल्ह्यातील खेड तालुक्यात भाविकांवर काळाने घाला घातल्याची ह्रदयद्रावक घटना घडली असून भीषण अपघातात 9 महिलांचा मृ्त्यू झाला आहे. पाईट येथील कुंडेश्वरचे डोंगर चढताना भाविक प्रवाशांनी भरलेली पिकअप रिव्हर्स आली अन् 5 ते 6 वेळा पलटी घेत दरीत कोसळली. या भीषण अपघातात 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती […]

अधिक वाचा..

शिरसगाव काटा येथे जबरी चोरी, 1 लाख ४० हजाराचा मुद्देमाल लंपास 

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा गावात अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून जबरी मारहाण करत तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १० ऑगस्ट रोजी रात्री सव्वा दहा वाजल्यापासून ११ ऑगस्ट रोजी १२.३० वाजले च्या सुमारास घडले असुन फिर्यादी अमोल अशोक कुंजीर […]

अधिक वाचा..

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भीषण अपघात; करंदी गावच्या हद्दीत ३ ते ४ वाहनांना कंटेनरची धडक

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कंटेनरने कारसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगतची काही दुकानांचे किरकोळ नुकसान झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, चाकण-शिक्रापुर मार्गावरील अवजड वाहनांची गर्दी, […]

अधिक वाचा..

देहविक्रीच्या दलदलीत 12 वर्षाची चिमुकली कशी अडकली

मुंबई: मुंबई परिसरातून मानवी तस्करीचा अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे. नालासोपारातील नायगावमध्ये एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या सेक्स रॅकेटमधून एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, रेस्क्यू होताच तिनं तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. तीन महिन्यांत २०० हून अधिक पुरूषांनी दुष्कृत्य केल्याची माहिती दिली. १२ वर्षीय चिमुकली […]

अधिक वाचा..

बायकोने प्रियकरासोबत नवऱ्याला संपवलं; 13 वर्षाच्या मुलीने पाहिल अन्…

मुंबई: मुंबईच्या अरे कॉलनीत 15 जुलैची रात्र…बाहेर पावसाचा हलका सडा, अंधारात झाडांची सळसळ, आणि एका साध्या घरात घडत होता एक असामान्य प्रसंग…. जो पुढे एका हत्येच्या थरारक कथेत परिवर्तित होणार होता. भरत लक्ष्मण अहिरे, (वय 40), व्यावसायाने मेकअप आर्टिस्ट मेहनती, स्वाभिमानी पण घरगुती जीवनात काही काळापासून अस्वस्थता कारण, पत्नी राजश्री अहिरे हिच्या वागण्यातले बदल. तिच्या […]

अधिक वाचा..

रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर नवऱ्याने दिली जीवे मारण्याची धमकी, विवाहितेने काही तसातच संपवल जीवन

पुणे: पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक येथे धक्कादायक घटना घडली आहे. रक्षाबंधनाला तुझा भाऊ आला तर जीवे मारू अशी नवऱ्याने रक्षाबंधनाच्या दिवशी धमकी देताच अवघ्या काही तासात 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरच्या ने मानसिक शारीरिक छळ करून वारंवार पैशाची मागणी केल्याचा […]

अधिक वाचा..