उभ राहून जेवण करणे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक वेळेच्या अभावामुळे घाईगडबडीत उभे राहूनच जेवण करतात. अनेक लग्न समारंभांमध्येही बुफे ही पाश्चिमात्य जेवणाची पद्धत अवलंबली जाते. पण असं उभं राहून जेवण करण्याची तुमची सवय किंवा पद्धत तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करु शकते. आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत की, उभे राहून जेवण केल्याने शरीरावर काय आणि कसा प्रभाव पडतो. पचनक्रियेत […]

अधिक वाचा..

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

सकाळी लवकर उठणे ही आरोग्यासाठी चांगली सवय मानली जाते. यामुळे तुम्हाला एक नाही तर अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही ही सवय लावली तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही; जाणून घ्या लवकर उठण्याचे काही फायदे… आत्मविश्वास वाढतो: सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होते. त्यामुळे दिवसभरातील कामे यशस्वी […]

अधिक वाचा..

रोज एक सफरचंद खाण्याचे फायदे

रोज एक सफरचंद खावे, अशी एक म्हण आहेत. सफरचंदाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. काही लोक सफरचंदाचे साल काढून खातात, पण त्यामुळे सालात असणारी पोषक घटक वाया जातात. चला तर जाणून घेऊयात आरोग्याचा खजिना मध्ये आज सफरचंद सालासकट का खावे रक्तशर्करा:- मधुमेह असलेल्या लोकांनी सालासकट सफरचंद खावे त्यामुळे साखर नियंत्रणात राहते. मेंदूच्या पेशी:- सफरचंद सालासकट खाल्ल्यास […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी ऊसाचा रस

आपण तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सर्रास वापर करतो. पण त्यामुळे आपलेच नुकसान होते. त्याऐवजी आपण जर उसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात. ऊसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे. जे आपल्या समोर ताज्या उसापासून बनवले जाते. त्यात कोणत्याही प्रकारच्या पावडर किंवा अपायकारक घटक टाकले जात नाहीत. उसाचा रस हा बऱ्याच […]

अधिक वाचा..

बुद्धी तल्लख करण्यासाठी रोज करा हे ब्रेन एक्सरसाइज, स्मरणशक्तीही सुधारेल

तुम्हाला माहित आहे का की घरी काही ब्रेन एक्सरसाइज करून तुम्ही फक्त तुमची बुद्ध तल्लख करु शकत नाही तर स्मरणशक्ती देखील सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर. Easy Brain Exercise to Improve Memory: दातांच्या आरोग्यासाठी दररोज ब्रश करणे, स्नायू मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षणासाठी सनस्क्रीनचा वापर बहुतेक लोक न सांगता […]

अधिक वाचा..

कांदा खा आणि निरोगी रहा

1) उत्तम आहार हाच उत्तम आरोग्याचा कानमंत्र आहे. आरोग्य नेहमी ठणठणीत ठेवायचे असल्यास कांद्याचे सेवन वाढवले पाहिजे. 2) उन्हाळ्यात कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. यामुळेच डॉक्टरही या दिवसांमध्ये भरपूर कांदा खाण्याचा सल्ला देतात. 3) उन्हाळ्यात नियमित कांद्याचे सेवन केल्यास डिहायड्रेशन होत नाही. तसेच उन्हामुळे होणारे इतर आजार होण्यापासून देखील रक्षण होते. 4) कांद्याच्या सेवनामुळे […]

अधिक वाचा..

आतडी साफ करण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खास ज्यूस…

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. पचन तंत्रासाठी कोलन महत्वाचा अवयव आहे. कोलन म्हणजे मोठी आतडी. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. अशात यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. काही ज्यूसचं सेवन करून तुम्ही […]

अधिक वाचा..

उन्हाळा असल्याने पाणी पिणे वाढवा, पाण्याचे महत्व…

१) शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. २) दिवसभरात ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. ३) कोमट पाणी पिणे फायद्याचे आहे. ४) सकाळी अनोशापोटी एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे अमृता समान आहे. ५) रक्ताभिसरण व्यवस्थित होते. ६) B. P. संतुलित राहतो. ७) बद्धकोष्ठता नष्ट होते. ८) आळसपणा कमी होतो. ९) डोक्यावरील […]

अधिक वाचा..

रक्तदाब कमी करण्याचा उत्तम उपाय

शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करणे…..! सर्व प्रकारचे मीठ… तुमच्यासोबत कधी ना कधी असे घडलेच असेल, जेव्हा तुम्ही तुमची आवडती वस्तू खातात आणि त्यात मीठ कमी झाले तर त्या पदार्थाची सारी चवचं संपते. मीठ अन्नात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. मीठ ही अशी गोष्ट आहे जी अन्नाच्या सर्व चवींना बांधून ठेवते. मीठ सोडियमचा सर्वात सामान्य स्त्रोत आहे. […]

अधिक वाचा..

उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?

औरंगाबाद: आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. […]

अधिक वाचा..