१० ऑगस्ट म्हणजेच डेंग्यू प्रतिबंधक दिवस

पावसाळा सुरु झाला की विविध किटकजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यात प्रामुख्याने डासांपासून प्रसारीत होणारे आजार अधिक असतात. डासांचा डंख जरी छोटा असला तरी त्यापासून निर्माण होणारे धोके मात्र मोठे असतात.पावसाळ्याच्या हंगामात बहुतेकदा डास आणि कीटक वाढतात. याचा परिणाम लोकांना डेंग्यू सारखा धोकादायक आजार होतो. यामुळेच दरवर्षी १० ऑगस्टला ‘डेंग्यू प्रतिबंधक दिवस’ साजरा केला जातो. डेंग्यू […]

अधिक वाचा..

तोंड आलंय? मग हे घरगुती उपाय नक्की करुन बघा…

बर्‍याच वेळा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने काही जणांना तोंडही येते. तोंड आल्यावर काही पदार्थ खाल्ल्याने तिखटच लागतात. तोंडाची चव जाते. अशा वेळी जेवणही जात नाही. तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करुन बघा फरक पडेल. १) मसालेदार जेवण आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पालेभाज्या आणि व्हिटॅमिन बी आणि सी युक्त पदार्थाचे सेवन करा. २ तोंडातील छाले […]

अधिक वाचा..

दररोज सकाळी नाश्ता करण्याचे काही फायदे

चयापचय सुधारते: सकाळी सकाळी योग्य अन्न खाल्ल्याने आपले चयापचय किंवा मेटाबोलिझम चांगले राहाते. अभ्यासात लक्ष लागते: सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांनी रात्री थोडे लवकर झोपून आणि सकाळी थोडे लवकर उठून काहीतरी नाश्ता करूनच शाळेत गेले पाहिजे. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागते. दिवसभराचा मूड चांगला राहातो: सकाळच्या हेल्दी नाश्त्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहाते आणि त्यामुळे दिवसभर मूड चांगला […]

अधिक वाचा..

शरीरावरील कसलीही जखम भरण्यासाठी घरगुती उपाय

पेरु: पूर्ण पिकलेला पेरु घेऊन, त्याचे एकदम लहान लहान तुकडे करा. त्यात एक ते दीड चमचा मध घालून रोज एक पेरु खायचा. कुठली हि जखम १५ दिवसात भरते. लाळ: आपली लाळ हि एक जंतू नाशक म्हणून काम करते, लाळ रोज जखमेवर लावल्यास जखम भरून निघण्यास खूप मदत होते. प्राणी त्यांची जखम चाटून म्हणजे लाळ लावूनच […]

अधिक वाचा..

जेवणानंतर फेरफटका मारणं पचनक्रियेसह मधुमेहींसाठीही उपयोगी आहे

जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालणे ही बहुतांश भारतीयांच्या सवयींपैकी एक आहे. त्यामुळे पचन क्रिया सुधारते असा अनेकांचा विश्वास आहे. पण जेवल्यानंतर फेरफटका मारल्याने पचनक्रिया खरच चांगली राहते का? नुकत्याच झालेल्या एका संशोधनात यावर विशेष अभ्यास करण्यात आला आहे. अन्नाच्या महत्त्वाच्या भागाचे पचन लहान आतड्यात होते. संशोधनात असे म्हटले आहे की, जेवणानंतर फेरफटका मारल्याने अन्न […]

अधिक वाचा..

तुळशीची पान तोडून देव्हाऱ्यात ठेवताना हे ४ नियम पाळा

मुंबई: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो, असं मानलं जातं. याशिवाय तुळशीला भगवान विष्णूशी संबंधित काही बाबींमध्ये महत्व आहे. ज्या घरात तुळस लावली जाते, त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही, असे मानले जाते. हिंदू धर्माला मानणाऱ्या प्रत्येक घरात तुळशीची रोपे लावली जातात आणि सकाळ संध्याकाळ त्याची पूजाही करतात. पूजेमध्ये तुळशीची […]

अधिक वाचा..

पोटाच्या मालिश चे फायदे

पोट दुखण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बाहेरचं खाणं, अपचन, पोट साफ न होणे किंवा आतड्यांवरील सूज यापैकी कशानेही पोट दुखू शकते. अनेकदा बाकीच्या पथ्य पाण्यामुळे आपण पोटातून औषधं नाही घेऊ शकत अशा वेळी पोटाची मालिश हा पर्याय उत्तम ठरतो. काय आहेत पोटाच्या मालिशचे फायदे…? १) पोटाची मालिश केल्याने पचनक्रीया वाढते. वजन कमी करण्यासाठी हे खुप […]

अधिक वाचा..

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे

पचन सुधारते जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते. वजन घटवण्यास मदत होते जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे. जमिनीवर बसून जेवताना […]

अधिक वाचा..

डायबिटीजच्या रुग्णांनी रोज या पद्धतीने करावे मेथीचे सेवन

मेथी हा असा मसाला आहे जो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. मेथीच्या सेवनाने मधुमेहाची समस्या आटोक्यात ठेवता येते. मधुमेह ही आजच्या काळातील एक गंभीर समस्या आहे. मेथीचे दररोज सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवता येते. मेथीमध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. याच्या सेवनाने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी […]

अधिक वाचा..

खाज येण्याची कारणे व उपाय

खाज सुटणे सामान्य आहे. पण ही आपल्याला अस्वस्थ करते आणि कधीकधी खाजवतांना आपल्या त्वचेवर जखम होतात. खाज सुटण्याची अनेक कारणे आहेत. त्वचेची कोरडेपणा, कोणत्याही औषधाची ऍलर्जी किंवा अन्नाची अँलर्जी,पित्त प्रकोप,त्वचा रोग अशी अनेक कारणे असू शकतात. या व्यतिरिक्त, दररोज आंघोळ न करणे, घाणेरडे कपडे घालणे, मच्छर,किटक दंश किंवा पाणी यामुळे ही खाज येऊ शकते. ही […]

अधिक वाचा..