तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्याने अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोग

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस अनुकूल आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामात सुधारणा झाल्याने उत्साह वाढेल. शांतता आणि संयमाचे धोरण फायदेशीर ठरेल. अवघड कामात यश मिळेल. कष्टाचे चीज होईल. व्यवसायात प्रगतीचे पाऊल पडेल, फक्त सकारात्मक राहा. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. आज वाणी मधुर ठेवल्यास कामे सहज पूर्ण होतील. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक […]

अधिक वाचा..

सकाळी उपाशीपोटी चहा-कॉफी पिणे ठरू शकते घातक

भारतीयांमध्ये चहा-कॉफीशिवाय सकाळची सुरुवात होत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. झोपेतून उठल्याबरोबर अनेक जण बेड टी घेण्याची सवय लावून घेतात. मात्र ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा पोटाचे तज्ज्ञ डॉ. शुभम वत्स यांनी दिला आहे. उपाशीपोटी चहा पिण्याचा ट्रेंड डॉक्टरांच्या मते भारतात ‘बेड टी’ घेणे हा जणू एक ट्रेंड बनला आहे. […]

अधिक वाचा..

जेवणानंतर गोड खायची इच्छा का होते?

बऱ्याच लोकांना पोटभर जेवण झाल्यानंतरही अचानक गोड पदार्थ खायची तीव्र इच्छा होते. गूळ, मिठाई, चॉकलेट किंवा काहीतरी गोड नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. भारतात तर जेवणानंतर गोड खाणं ही परंपराच बनली आहे.पण ही इच्छा केवळ चवीपुरती मर्यादित आहे का? की त्यामागे शरीर आणि मेंदूचा काही विज्ञानाधारित संबंध आहे? 1) ब्लड शुगरचा खेळ आपल्या रोजच्या जेवणात […]

अधिक वाचा..

घड्याळ बघूनच जेवणं गरजेचं नाही, पण १ नियम मोडला तर मिळेल ५ आजारांना निमंत्रण

सध्याच्या धावपळीच्या आणि बिझी लाईफस्टाईलमध्ये, अनेकदा जेवणाची वेळ चुकते, कधी उशिरा जेवण होते तर कधी जेवणच स्किप केले जाते. कामाचा ताण, बदललेले डेली रुटीन किंवा आळस यामुळे नेहमीच्या वेळेवर जेवण न करणे ही सवय अनेकांच्या लाईफस्टाईलचा एक महत्वाचा भागच बनली आहे. मात्र ही सवय आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, याची जाणीव फारच कमी लोकांना असते. […]

अधिक वाचा..

सांधेदुखी ची कारणे

संधिवाताला सांधेदुखी असेही म्हणतात. सांध्यामध्ये कार्टिलेज नावाचा घटक असतो. या कार्टिलेज मुळे सांध्याची हालचाल योग्यरीत्या होत असते. कोणत्याही कारणास्तव कार्टिलेजची झीज झाली असता सांधेदुखी वाढते व या वेदना असह्य होतात. सांध्या मधील हाडे एकमेकांना घासली जातात, त्यामुळे गुडघ्या मध्ये सूज येऊ लागते. या स्थितीला सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हटले जाते. सांधेदुखी ची कारणे साधारणतः साठ […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक

हिवाळ्याच्या काळात खाण्यापिण्याबद्दल सर्वात सामान्य प्रश्न दह्याबद्दल असतो. काहीजण म्हणतात की दही थंड असते, तर काहींचे असे मत आहे की दह्याशिवाय पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे आणखी एक पेच निर्माण होतो. रायता खावे की साधे दही? विज्ञानाच्या दृष्टीने आणि शरीराच्या गरजा समजून घेतल्यास त्याचे निराकरण करणे खूप सोपे होऊ शकते. दह्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? […]

अधिक वाचा..

कोरड्या खोकल्याने घसा, छाती दुखतेय? करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

थंडी, वातावरणातील बदल, प्रदूषण, चुकीचा आहार या गोष्टींमुळे अनेकांना नेहमीच कोरडा खोकला होत राहतो.कोरडा खोकला म्हणजे मोठी डोकेदुखी, कारण हा झाला तर जराही चैन पडत नाही. खोकून खोकून घसा, छाती दुखायला लागते. ना धड काम होत ना आराम मिळत. सामान्यपणे कोरडा खोकला झाला की बरेच लोक लगेच औषधे किंवा सिरप घेतात. पण अनेकांना हे माहीत […]

अधिक वाचा..

सांधेदुखी वाढली तर होतात गंभीर आजार, थकवा आळस कमी करण्यासाठी पाहा सोपे उपाय

आजकाल लहान वयातही अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. चालताना, उठताना, बसताना किंवा हात-पाय वाकवताना वेदना होणे, जडपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. सांधे हे दोन हाडांना जोडणारे महत्त्वाचे भाग असून त्यावर संपूर्ण शरीराचा भार अवलंबून असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास सांधेदुखीची समस्या वाढू शकते. सांधेदुखी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वय वाढल्यावर हाडांमधील गादीसारखी असलेली कार्टिलेज […]

अधिक वाचा..

कोरड्या ओठांवरुन जीभ फिरवणं पडेल महागात! होऊ शकतो ‘लीप सिकींग सिंड्रोम’चा गंभीर आजार

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीसोबतच आपल्या शरीरात अनेक बदल जाणवू लागतात, यातील सर्वात पहिला परिणाम आपल्या नाजूक ओठांवर होतो. ओठ कोरडे पडले की आपण नकळतपणे त्यावर जीभ फिरवतो. आपल्याला वाटते की यामुळे ओठांना थंडावा मिळेल आणि ते ओले राहतील, पण खरी समस्या इथूनच सुरू होते. ओठांवरुन वारंवार जीभ फिरवण्याची ही छोटीशी सवय ओठांचे नैसर्गिक सौंदर्य हिरावून घेऊ […]

अधिक वाचा..