लहान मुलांना व स्त्रियांना दाढी मिशा का नसतात 

स्त्री व पुरुषातील मुख्य फरक म्हणजे त्यांच्यात असणारी वेगळी जननेंद्रिये. पुरुषात पूबीज कोष शरीराच्या बाहेरचा भागात तर स्त्रियांमध्ये स्त्रीबीज कोष ओटीपोटात असतात. पौगंडावस्थेत वा वयात येत असताना मेंदूच्या नियंत्रणाखाली मुलांमध्ये टेस्टेस्टेरॉन, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स स्त्रवायला सुरुवात होते. या हार्मोन्समुळे मुलामुलींमध्ये दुय्यम लैंगिक लक्षणे दिसू लागतात. त्यांच्या पूबीज व स्त्रीबीज कोषात पुनरुत्पादनासाठी […]

अधिक वाचा..

दूध न पिताही हाडे होतील मजबूत, कॅल्शियमची पॉवर असलेले हे 7 पदार्थ आजपासूनच खा

थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त काही विशेष व्यवस्था करावी लागेल. भौतिक व सांसारिक दृष्टिकोनात बदल जाणवेल. आत्मसन्मानाशी संबंधित काम करताना सावधगिरी बाळगा. कामातील एखादी चूक अडचण निर्माण करू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अतिशय उत्तम आहे. मानसन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. […]

अधिक वाचा..

आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती

सध्याच्या काळात आजाराच्या मुळाशी जाऊन आजार दूर करणारी आयुर्वेद चिकित्सा पध्दती जास्त गुणकारी आहे. आजार कायमचा बरा करणारी आयुर्वेदातील चिकित्सा पध्दती म्हणजे विद्धकर्म व अग्निकर्म. एखाद्या पिझ्झा खाणाऱ्या लोकांना पिझ्झा बद्दल अतीव आकर्षण असते. त्यातले चीझ, मैदा, अतिरिक्त कॅलरीज, बेक केल्यामुळे पचण्यास जड असे कितीही तोटे असले तरीही हे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्याच प्रमाणे […]

अधिक वाचा..

१ ग्लास कोमट पाण्यात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं

तूप हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो. तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..

कोणत्या स्थितीत ब्रश केल्याने दात होतात खराब

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता करणंही गरजेचं असतं. तोंडातील अनेक बॅक्टेरिया पोटात गेले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. दात व्यवस्थित स्वच्छ केले नाही तर दातांवर प्लाक जमा होतं आणि बॅक्टेरिया वाढतात. प्लाकमधील बॅक्टेरिया अ‍ॅसिड तयार करतं ज्यामुळे दातांचा वरचा थर खराब होऊ लागतो. दात निरोगी ठेवण्यासाठी बरेच लोक दिवसातून दोनवेळा ब्रश करतात. पण कोणत्या […]

अधिक वाचा..

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो. पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक […]

अधिक वाचा..

चहासोबत काजू खाऊ शकतो का अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. चहा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटीबॅक्टेरियल गोष्टी असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. चहासोबत आणखी काही खायला मिळालं तर ते अनेकांना जास्तच भारी वाटत. बिस्किटं आणि स्नॅक्स व्यतिरिक्त लोक चहासोबत काजू आणि भजी देखील खातात. पण असं केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अनेकदा घरांमध्ये […]

अधिक वाचा..

तळपायाची, हाताची सतत आग होणे कारणे व उपाय 

1) नर्व्हस सिस्टम मध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास. 2) मधुमेहाची शक्यता असल्यास. 3) व्हिटॅमीन बी-१२ ची कमी. 4)उच्चरक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसू लागणे, हात पाय थंड पडणे, या बरोबरच तळपायांची आग होऊ शकते. 5) लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. 6) थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास. 7) रक्त वाहिन्या मध्ये […]

अधिक वाचा..

फूड पॅकेटवर फक्त एक्सपायरी डेट नाही तर ‘या’ 3 गोष्टी सर्वात आधी पाहा

आजकाल लोक बाजारातून खूप विचारपूर्वकपणे वस्तू खरेदी करतात, मग ते अन्न असो किंवा घरातील इतर कोणतेही सामान. तसेच आजकाल पॅकेज्ड फूड खरेदी करणे किंवा ऑनलाईन मागवण्याचा ट्रेंड देखील खूप आला आहे. परंतु जेव्हा पॅकेज्ड अन्नपदार्थांचा विचार केला जातो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जण एक्सपायरी डेट आधी पाहतात.आणि मगच ती वस्तू खरेदी करतात. आपल्याला वाटते की जर […]

अधिक वाचा..