एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासन कटिबद्ध

मुंबई: एसटीच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही […]

अधिक वाचा..

गोष्ट भिगवणच्या लेकीची; प्रेमप्रकरणाला राजकीय व धार्मिक वळण, संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर

इंदापूर (पुणे):  पुणे जिल्ह्यातील भिगवण (ता. इंदापूर) येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सुरुवातीला अपहरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर आंदोलन, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली; मात्र संबंधित तरुणीने २० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत ती स्वतःच्या इच्छेने प्रियकरासोबत गेल्याचे स्पष्ट केले आहे. तिने याबाबत प्रतिज्ञापत्रही सादर […]

अधिक वाचा..

भारत–अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचा एल्गार; ७ मार्चला यवतमाळात आंदोलन; विजय वडेट्टीवार

नागपूर: भारत–अमेरिका नव्या व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या कराराविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून ७ मार्च रोजी यवतमाळ येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत भारत–अमेरिका व्यापार करार आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम […]

अधिक वाचा..

‘निष्ठेचं फळ’; माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वडाळा येथील प्रभाग क्रमांक १७८ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेल्या माधुरी विश्वासराव-मांजरेकर यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली आहे. निवड जाहीर होताच त्यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया देताना “निष्ठेचं फळ” असे म्हटले. निवड होताच पहिली प्रतिक्रिया “निष्ठा आणि त्याचं फळ हे मातोश्रीने दाखवून दिलेलं आहे. सभागृहात शिवसेनेचा […]

अधिक वाचा..

चुकीची ट्रेन, १४ वर्षांच्या विरहानंतर राजाचा अखेर कुटुंबाशी संपर्क

झारखंड: झारखंडमधील चाईबासा येथील राजा गोप हा अवघ्या सहा वर्षांचा असताना झालेल्या एका चुकीमुळे तब्बल १४ वर्षे कुटुंबापासून दूर राहिला. २०१२ साली वडिलांसोबत वीट भट्टीवर कामासाठी हावडा येथे जाण्यासाठी निघालेल्या राजाने घाईगडबडीत चुकीची ट्रेन पकडली आणि त्याचं आयुष्यच बदललं. ती ट्रेन थेट केरळमधील एर्नाकुलम येथे पोहोचली. अनोळखी राज्यात लहानग्याची धडपड अनोळखी भाषा, अनोळखी माणसं आणि […]

अधिक वाचा..

२० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला; सावत्र आई-वडील ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो गुपचूप हलवण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे. नेमकी घटना काय? स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

राज्यसभेसाठी भाजपचं ‘धक्कातंत्र’ पुन्हा अ‍ॅक्टिव्ह? महाराष्ट्रातील ७ जागांवर मोठी राजकीय हालचाल

मुंबई: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार असून त्यापैकी ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजप यावेळी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. २ एप्रिल २०२६ रोजी खालील सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे  Sharad Pawar (राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

अजितदादांचा विमान अपघात घातपातच? रोहित पवारांचा ठाम आरोप; शरद पवारांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

मुंबई: उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. हा अपघात घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करत तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार Rohit Pawar यांनी ठामपणे केली आहे. मुंबईत तिसरी पत्रकार परिषद; प्रेझेंटेशनद्वारे मांडले मुद्दे रोहित पवार यांनी मुंबईत तिसरी पत्रकार परिषद घेत […]

अधिक वाचा..

पाण्याचा अंदाज चुकला अन्न पवना धरण परिसरात तरुणाचा बुडून मृत्यू 

पुणे: मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. धरणात बुडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून ऋतिक कैलास साखरे असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक साखरे हे आपल्या काही मित्रांसह पर्यटनासाठी पवना धरण परिसरात आले होते. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत […]

अधिक वाचा..

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम; राष्ट्रवादीत खल, अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांकडे

सांगली: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला जात असला, तरी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत मात्र एकमत झालेलं नाही. सहा सदस्य आणि सहा नेते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अंतर्गत चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत खलबते […]

अधिक वाचा..