न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही; डॉ. गोऱ्हे; सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

डॉ. गौरी पालवे–गर्जे आत्महत्या प्रकरणी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट; आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश बीड: बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा यांचे अमरावती येथे निधन

अमरावती: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, ‘मिर्झा एक्सप्रेस ‘फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज २८ नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी ६.३० वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते ६८ वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ‘ मिर्झा एक्सप्रेस ‘ या घरात त्यांचे वास्तव्य होते.त्यांच्या […]

अधिक वाचा..

संविधान भारतीय माणसाचा आत्मा आहे; ॲड.अनुराधा परदेशी 

ठाणे: आपल्याला बोलायचा ,जगण्याचा,श्वास घ्यायचा अधिकार आहे हे आपण विसरून घेलो होतो.हे सर्व अधिकार आपल्याला आपल्या भारतीय संविधानामुळे परत मिळालेले आहेत. माणसाला माणसा सारख जगण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलाय, असे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कळवा शाखेने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ वकिल अनुराधा परदेशी यांनी प्रमुख वक्त्या म्हणुन संविधानावर बोलताना प्रतिपादन केले. व्यासपीठावर प्रमुख […]

अधिक वाचा..

कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे; मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई: महाराष्ट्र हा माझ्या रक्तात, स्वभावात आणि आचरणात असून कोणत्याही पदावर यशस्वी होण्यासाठी माती आणि संस्कृतीशी एकरुप होणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतचे टीम वर्क महत्त्वाचे ठरल्याची भावना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली. मुख्य सचिव राजेश कुमार 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य […]

अधिक वाचा..

राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव

मुंबई: सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील. राजेश अग्रवाल यांचा अल्प परिचय राजेश अग्रवाल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र कॅडरचे 1989 चे […]

अधिक वाचा..

सन २०२४-२५ या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा..

मुंबई: कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान,प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी,भारुड/विधीनाटय, वाद्यनिर्मिती, झाडीपटटी, खडीगंमत, दशावतार, नमन खेळे, वहीगायन, दुर्मिळ प्रयोगात्मक कला, प्रयोगात्मक कलेशी संबधित संस्था, ध्वनीतंत्रज्ञ,संगीत संयोजन, व्हाईस ओव्हर या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य […]

अधिक वाचा..

सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित

सोलापूर: शुक्रवार (दि. २८) नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटी दरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे ‘ आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप […]

अधिक वाचा..
leopard

शिरूर तालुक्यात बिबट्यांसाठी कृत्रिम जंगल केले जाणार विकसीत; कोठे पाहा…

पुणे : बिबट्यांचा मुक्त संचार थांबवण्यासाठी वन विभागाने एक अभिनव योजना आखली आहे. बिबट्यांसाठी पुणे जिल्ह्यात चार ठिकाणी कृत्रिम जंगले तयार करण्यात येत आहेत. शिरूर तालुक्यात पिंपरखेड आणि न्हावरा येथे तसेच जुन्नर आणि मंचर येथे प्रत्येकी एक जंगल विकसित केले जाईल. या चारही ठिकाणच्या जागा निश्चित असून, प्रस्तावाला सरकारी मंजुरी मिळण्याची वन विभागाला प्रतीक्षा आहे. […]

अधिक वाचा..
Leader

ZP, पंचायत समिती निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता; कारण…

मुंबईः राज्यातील ZP आणि पंचायत समिती निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयात उद्या (शुक्रवार) ५०% आरक्षण मर्यादेवर सुनावणी होणार आहे. राज्यातील २० जिल्ह्यांमध्ये ५०% पेक्षा जास्त आरक्षणांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. मंगळवारी सुनावणी झाली आणि पुढील शुक्रवारी न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे. न्यायालयाचा निर्णय निवडणुकीचा भविष्यातील मार्ग निश्चित करेल. […]

अधिक वाचा..

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन

२० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन, तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक नाशिक: श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह स्पर्धेचे (लोगो डिझाईन) आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे अनुक्रमे तीन, दोन आणि एक लाख रुपयांच्या […]

अधिक वाचा..