महिला सुरक्षिततेसाठी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ धोरणाचा प्रस्ताव; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुढाकार

डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र चौकशीसह महिला सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन उपाययोजनांची मागणी मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात उच्चस्तरीय, निष्पक्ष आणि दबावमुक्त चौकशीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना […]

अधिक वाचा..

…तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचे पॅन कार्ड बंद होणार? सुरू राहण्यासाठी काय करायच

मुंबई: आजच्या काळात पॅन कार्ड म्हणजे आर्थिक व्यवहारांचं मुख्य ओळखपत्र बनलं आहे. बँक खाते उघडणं, इनकम टॅक्स रिटर्न भरणं, कर्ज घेणं, गुंतवणूक करणं अशा अनेक ठिकाणी पॅन आवश्यक आहे. मात्र आता एक मोठा बदल लागू होणार आहे. जर तुमचं आधार आणि पॅन लिंक नसेल, तर तुमचं पॅन कार्ड 1 जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होऊ शकतं. […]

अधिक वाचा..

तिजोरीची चावी आमच्याकडेच, चाव्या नसल्या तरीही मालक आम्हीच सत्ताधाऱ्यांची ही वक्तव्य म्हणजे सत्तेची गुर्मी आहे

निवडणुकीच्या प्रचारात निधीची भाषा म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवणे आहे, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही नागपूर: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असताना सत्ताधाऱ्यांची जीभ घसरली आहे. मतदान केले नाही तर निधी देणार नाही, तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहे, चाव्या नसल्या तरी मालक आपणच आहोत ही सत्ताधाऱ्यांची भाषा म्हणजे सत्तेचा माज आहे अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ […]

अधिक वाचा..

सरकारी नोकरी संधी! केंद्रीय व नवोदय विद्यालयांत तब्बल 14967 पदांची महाभरती

औरंगाबाद: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही जबरदस्त खुशखबर आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांनी KVS NVS Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर केली आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने गोल्डन चान्स आहे एकूण 14967 पदे  स्थिर सरकारी नोकरी उच्च वेतनश्रेणी देशभरात पोस्टिंगची संधी नोकरीसह प्रतिष्ठा आणि सुरक्षित भविष्य रिक्त जागांची […]

अधिक वाचा..

वंदना गुप्ते यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…

मुंबई: मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर काम करणाऱ्या रंगकर्मींचा हक्काचा एक दिवस असावा आणि त्या निमित्ताने रंगकर्मींच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दरवर्षी ‘जागतिक रंगकर्मी […]

अधिक वाचा..

सुर्या पाणीपुरवठा योजनेतील अडथळा दूर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महापालिकेला पूर्ण क्षमतेने जलपुरवठा सुरू होणार मुंबई: मीरा–भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सुर्या उपसा जलयोजना (टप्पा–२) मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून, मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा […]

अधिक वाचा..

महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र मुंबई: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहिर झाली असून या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी […]

अधिक वाचा..

संविधान दिनानिमित्त टिळक भवन येथे २६ नोव्हेंबर रोजी विशेष व्याख्यान

मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त बुधवार (दि. २6) नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे ‘प्रजासत्ताक आभास का वास्तव’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध घटना तज्ज्ञ व विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे हे प्रमुख वक्ते आहेत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष व वक्ते ज्येष्ठ पत्रकार माजी खासदार […]

अधिक वाचा..

आयुष्मान भारत अंतर्गत आता 10 लाखांपर्यंत मोफत उपचार

औरंगाबाद: भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढला असला तरी आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) सामान्य जनतेसाठी मोठा आधार बनली आहे. आता या योजनेत मोठा बदल करून आधी मिळणारे 5 लाखांचे कव्हर वाढवून 10 लाख रुपये करण्यात आले आहे. चला तर मग संपूर्ण माहिती पाहूया. आयुष्मान भारत म्हणजे काय ही केंद्र सरकारची महत्वाची आरोग्य विमा योजना […]

अधिक वाचा..

भोगवटदार वर्ग 2 जमीन वर्ग 1 मध्ये कशी रूपांतरित करायची

औरंगाबाद: जमिनीचे रुपांतर म्हणजे शेती जमीन इतर उपयोगासाठी बदलण्याची सरकारी प्रक्रिया. खाली संपूर्ण मार्गदर्शक माहिती दिली आहे. अर्जाची प्रक्रिया जवळच्या तहसील किंवा प्रांत कार्यालयात रूपांतरासाठी अर्ज सादर करा सर्वे नंबर, गट नंबर, जमीन कोणत्या प्रकाराची आहे याची अचूक माहिती नमूद करा अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे ओळखपत्र (आधार / पॅन / मतदानकार्ड) सातबारा उतारा आठ अ […]

अधिक वाचा..