महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी करणारा ASI अटकेत

अकोला: अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात घडलेल्या एका गंभीर आणि संतापजनक प्रकारामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस कोठडीत असलेल्या महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपावरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) राजेश जाधव याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका महिलेला […]

अधिक वाचा..

भोंदू अशोक खरातचा ‘डबल गेम’ उघड! आर्थिक गैरव्यवहारांसह शेतकरी फसवणुकीचाही संशय

नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण प्रकरणामुळे आधीच चर्चेत आलेल्या Ashok Kharat या भोंदू बाबाच्या अडचणी आता आणखी वाढताना दिसत आहेत. तपासादरम्यान त्याच्या आर्थिक व्यवहारांमध्येही मोठा गैरप्रकार झाल्याचा संशय समोर येत आहे. एसआयटीच्या (SIT) प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी उघड होत आहेत. अनेक नागरिकांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खाती उघडल्याची शक्यता […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा; रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार

नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे होत असून आता या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही कनेक्शन समोर आले आहे. तपासात त्यांच्या बहिणी प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने नाशिकमधील पतसंस्थांमध्ये खाते असल्याचे उघड झाले आहे.पोलीस तपासानुसार, संबंधित खात्यांमधून ४० ते ५० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती समोर आली […]

अधिक वाचा..

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची वरवरची चौकशी नको, खरातची नार्को टेस्ट करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी केली तरच यातील अनेकांचे खरे चेहरे उघडे पडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन […]

अधिक वाचा..

बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्यांच्या चढ-उतारासाठी ५० किलोची मर्यादा; जयकुमार रावल

मुंबई: जागतिक कामगार परिषदेच्या मार्गदर्शक सूचना व राज्यातील माथाडी कामगाराची मागणी लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाच्या गोण्या – पिशव्यांच्या वजनाची मर्यादा ५० किलो पर्यंत करण्यात आली आहे. या निर्देशाची राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आदेश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. या अनुषंगाने पणन विभागाने […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे ‘चित्रपताका’त्रैमासिक प्रकाशित

महिला दिन विशेष अंकातून मराठी चित्रपटसृष्टीतील स्त्रीविश्वाचा वेध मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने निर्मित व प्रकाशित केलेल्या ‘चित्रपताका’ या पहिल्या त्रैमासिकाचे प्रकाशन बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी संपादक तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’या विषयावर आधारित हे मासिक असून जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या […]

अधिक वाचा..

अवकाळी पावसाचा तडाखा; राज्यात हवामान बदलाची चाहूल, उन्हाळ्याबाबत नवा अंदाज

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने एप्रिल, मे आणि जून या कालावधीसाठी हवामानाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असते, […]

अधिक वाचा..

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील; जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन […]

अधिक वाचा..

MHADA लॉटरीत OBC वंचित? ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास व गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde यांना ई-मेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून म्हाडा गृहनिर्माण योजनांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी स्वतंत्र श्रेणी व सवलतींचा समावेश करण्याची ठोस मागणी केली आहे. पार्श्वभूमी Maharashtra Housing and Area Development […]

अधिक वाचा..

शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या […]

अधिक वाचा..