पुण्यात कामगाराने केली हॉटेल मालकाची हत्या

पुणे: कोंढवे धावडे येथील हाॅटेलमध्ये किरकोळ वादातून कामगाराने हाॅटेल मालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पीकॉक फॅमिली गार्डन बार अँड लॉजिंग येथे मंगळवारी (दि. 26) रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. […]

अधिक वाचा..

थेट मुख्यमंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण देणाऱ्या IPS चंदना दीप्ती आहेत तरी कोण

मुंबई: प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समाजात काही बदल घडवून आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप आधीपासूनच प्रयत्न करत असतात. असंच काहीसं चंदना दीप्ती यांनी केलं. चंदना डीप्ती या एक डॅशिंग आयपीएस अधिकारी आहेत. त्या निडर अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. दीप्ती चंदना यांनी २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी यूपीएससी परीक्षेत ५५१ रँक प्राप्त केली. चंदना […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अंमलबजावणी यंत्रणा मुंबई: सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड .आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रील स्पर्धेच्या माध्यमातून देश-विदेशात नवे आयाम मिळणार आहेत. यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यावतीने रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागासाठी २७ ऑगस्ट ते ७ […]

अधिक वाचा..

कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा नडला, कष्टाने फुललेला संसार मोडला

कोल्हापूर: गणराय आगमनाची लगबग सुरू असतानाच कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत सोमवारी रात्री घरगुती गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन क्षणार्धात भोजणे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला. वृद्ध आजोबांसह दोन चिमुरडी भावंडे मृत्यूशी झुंज देत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस […]

अधिक वाचा..

मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाची घेतलेली भूमिका यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. जरांगे येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत येऊन हे उपोषण चालू करणार आहेत. मात्र न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास मनाई केल्यानंतर वातावरण जास्तच तापले आहे. असे असतानाच आता समोर मोठी माहिती समोर आली आहे. (26 ऑगस्ट) […]

अधिक वाचा..

विद्यापीठाशी संबंधित ५६ अधिसूचित ऑनलाइन सेवा आपले सरकार पोर्टलवर

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठाशी संबंधित पुरविण्यात येणाऱ्या ५६ अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन सुरू करण्यात आल्याची माहिती ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या विद्यापीठाशी संबंधित सेवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करुन देणेबाबत बैठक आयोजित करण्यात आली […]

अधिक वाचा..

महाविद्यालयांत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे आयोजन; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मुंबई: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एनएसएस बाबत बैठक घेण्यात आली.या बैठकीस उच्च […]

अधिक वाचा..

मेल नर्सेस बचाव समितीला मुख्यमंत्री यांनी दिले आश्वासन

छत्रपती संभाजीनगर: मेल नर्स बचाव समिती महाराष्ट्र राज्याच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस झाला. या पार्श्वभूमीवर उपोषणकर्त्यांच्या श्री.आदी बनसोडे सम्यक जमदाडे आदिनाथ पवार समीर शेख प्रसाद घुले शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी “नर्सिंगमधील 80:20 लिंगभेदाचा मुद्दा मला माहिती आहे, हा विषय तातडीने पाहतो […]

अधिक वाचा..

नांदेडच्या विकासात बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाणांचे मोलाचे योगदान: हर्षवर्धन सपकाळ

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणांचे काय झाले नांदेड: स्व. बळवंतराव चव्हाण व वसंतराव चव्हाण हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे बहुजन समाजातील सर्वसमावेश नेतृत्व होते. मराठवाडा तसेच नांदेड जिल्ह्याच्या विकासात दोघांचे व चव्हाण कुटुंबियांचे अनन्यसाधारण योगदान आहे. या भागात त्यांनी केलेले कार्य दिर्घकाळ लक्षात राहणारे आहे, असे महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

चित्रनगरीच्या बाप्पाचे उत्साहात आगमन; ३२ वर्षांची समृद्ध परंपरा

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात `चित्रनगरीच्या बाप्पाचे ‘चे सोमवारी ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमच्या तालावर उत्साहात आगमन झाले. या आगमनाबरोबरच चित्रनगरीतील ३२ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली. राज्याचा अधिकृत राज्य महोत्सव म्हणून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी घोषणा केली आहे. त्यामुळे यंदा सर्वत्र उत्साही वातावरण आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक […]

अधिक वाचा..